धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत 3 दिवस स्त्रियांनी सकाळी उठताच करा हे काम होईल धनवर्षा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,ओम नमः शिवाय, दिव्याचा सण म्हणजे दिवाळी होय. धनाची देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस म्हणजे दिवाळी होय. समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा माता लक्ष्मी प्रगट झाली तो दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस होय.

याशिवाय, भगवान श्रीराम जेव्हा वनवासातून परत आले तो दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस. लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रगट झाली त्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच दोन दिवस अगोदर समुद्रमंथनातून धन्वंतरी देव प्रगट झाले हो,

ते त्याहातात अमृताचा कलश होता त्यामुळे या दिवशी भांडी खरेदी करण्याचे विधान आहे. या चांगले आरोग्य आणि त्यासाठी आपण या दिवसापासूनच काही उपाय करायचे आहे.

आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहेत ज्यामुळे महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करून आणि घरात स्थायी निवास करेल.

अश्या काही गोष्टी आहेत असे जे आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये दररोज करायला हवे. याबद्दल आपणास माहिती पाहणार आहोत. दिवाळीच्या दिवसांमध्ये सकाळपासून काय करावे,

सकाळी उठल्यानंतर घरच्या महिलांनी काय करावे, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल. आपल्या घरात प्रवेश करेल, याबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत.

या दिवाळीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपण आपल्या तळहातामध्ये पहावे आणि “कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती”,” गोविंदा प्रभाते कर दर्शनम्”, हा चमत्कारिक श्लोक म्हणावा.

तसेच तर दररोज करणे गरजेचे आहे. पण कमीत कमी दिवाळीच्या दिवशी तरी तुम्ही नक्की करा. मग त्यानंतर आपण नाकाजवळ हात ठेवून कोणत्या नाकपुडीतुन श्वास सुरू आहे हे पहावे आणि ज्या नाकातून श्वास येत आहे तो पाय तुम्ही जमिनीवर ठेवायचा आहे.

तसेच अंघोळ झाल्यानंतर आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गंगाजल शिंपडायचे आहे. तर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी देखील तुम्ही वापरू शकता. तर अशाप्रकारे गंगाजल किंवा तांबे ठेवलेले पाणी आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर करायचे आहे.

आणि थोडेसे मीठ घालून पाण्याने व्यापलेला लादी/ फरशी पुसायचे आहे. कारण दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला पाण्याने फरशी पुसल्याने, यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.

त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचे तोरण लावावे. यासाठी तुम्ही आंब्याची किंवा अशोकाचे पान वापरू शकता. पण आंब्याची झाडे लावल्यास अतिउत्तम. त्याचबरोबर यासाठी तुम्ही झेंडूची फुले देखील वापरू शकता,

अशाप्रकारे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचे तोरण लावायचा आहे. तसेच दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यासाठी बरेच यामध्ये रांगोळीचे स्टीकर ज्यामध्ये माता लक्ष्मीची पावले असतात.

त्याच्या स्टिकर्स किंवा स्वस्तिक तसेच शुभ असे विविध प्रकारची स्टीकर मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यासाठी घेत असतो. मात्र स्टीकरबरोबर तुम्ही दिवाळीच्या दिवसांमध्ये दररोज आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ती हळदीने स्वस्तिक काढल्यास अधिक लाभदायक मानले जाते.

तर या हळदीने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला स्वस्तिक नक्कीच काढा. दुसऱ्या दिवशी ते स्वस्तिक पुसून तुम्हाला नवीन स्वस्तिक काढायचे आहे. अशा प्रकारे दिवाळीच्या प्रत्येक दिवशी आम्हाला मुख्य दरवाजावर नवीन स्वस्तिक काढायचे आहे.

आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या उजव्या बाजूला मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आपल्याला एका मातीच्या भांड्यामधे पाणी ठेवायचे आणि या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाखल्या किंवा झेंडूच्या फुल किंवा इतर कुठल्याही फुलांच्या ठेवायचे आहे.

आपल्याला माता लक्ष्मी च्या स्वागतासाठी माता लक्ष्मी आमच्या घरात प्रवेश करेल, तेव्हा तिचे स्वागत करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. ही अशी काही कामाची प्रत्येक महिलेने दिवाळीच्या दिवसांमध्ये करायला हवी, ज्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते.

माता लक्ष्मीची कृपा प्राप्त रामाची वैभव पैसा कधीही कमी पडत नाही. तसेच आर्थिक समस्या दूर होतात आणि अडलेली कामे मार्गी लागतात. तसेच कामामध्ये आपल्याला होते आणि नशिबाची साथ नेहमीच यश प्राप्त होत असते, असे छोटे छोटे उपाय केल्याने देखील आपल्या जीवनामध्ये मोठा बदल झालेले आपल्याला दिसून येते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!