9 ऑक्टोबर, कोजागिरी पौर्णिमा देवघरात नक्की ठेवा या 3 पैकी 1 वस्तू माता लक्ष्मी धावत येईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,अश्विन शुद्ध पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणतात. यंदा 9 ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा आहे. त्या रात्री लक्ष्मी पूजन करायचे असते व रास-गरबा खेळत रात्रभर जागरण करायचे असते.

त्या रात्री देवी लक्ष्मी येऊन पाहते, `कोण जागे आहे?’ जो जागत असेल, त्याला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि खुद्द लक्ष्मीचा वरदहस्त म्हणजे धनसंपत्तीचा वर्षाव! हे महत्त्व लक्षात घेऊन अनेक जण कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करतात.

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव! जागे राहणे म्हणजे केवळ झोपलेले नसणे, हा त्याचा अर्थ नाही. तसे जागरण तर आपण रोजच करतो. परंतु, आपल्या कर्तव्याप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती, जागृत असणे.

अशा जागृत माणसालाच लक्ष्मी प्राप्त होते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणसापासून लक्ष्मी दूर जाते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी फुललेला असतो.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. चातुर्मासात मेघ भरलेले असल्यामुळे चंद्रदर्शन होत नाही.

त्यामुळे पाऊस गेल्यानंतरच्या निरभ्र आकाशात चंद्र अधिक आकर्षक वाटतो. तसेच या दिवशी हा काही वस्तू घरी आणल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल…

त्यातील पहिली वस्तू म्हणजे धने होय. कारण कोजागिरी पौर्णिमेला दिवशी थोडेसे धने जरूर खरेदी करावे. या दिवशी धने घरात आणणे म्हणजे धन घरात आणण्यासारखे मानलं जातं.

या दिवशी धने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. संध्याकाळी देवपूजेच्या वेळी हे धने देवापुढे ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी एका कुंडीत माती टाकून त्यामध्ये हे धने टाकून द्यावेत.

आणि त्यांना पाणी टाकावे ते धने जितक्या वेगाने बहरते इतक्या वेगाने तुमच्या घरात पैशांचे म्हणजेच धनाचे आगमन होईल. मग ही कोथिंबीर तुम्ही घरात वापरू शकता.

दुसरी वस्तू म्हणजे मीठ होय. या दिवशी मिठाची खरेदी करणे ही खूप शुभ असते आणि पूजेत मिठाचा वापर ही जरूर एका वाटीत मीठ घेऊन मी रात्रभर तसेच राहू द्यावे म्हणजे घरातील संपूर्ण नकारात्मक त्यां मिठात एकत्र होईल.

आणि सकाळी हे मीठ वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. पुढील वस्तू म्हणजे कवडी होय. कारण देवी लक्ष्मीला कवडी अतिप्रिय आहे म्हणून कोजागिरीला कवडी खरेदी करावी आणि ती कवडे पुजेमध्ये ठेवावी म्हणजे तुमचे पूजन संपूर्णतः फळास होईल.

चौथी वस्तू म्हणजे कमळ गट्याची माळ होय. ही माळ देवी लक्ष्मीला अतिप्रिय त्याने लक्ष्मीपूजनचा वापर करावा, यामुळे ही देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल आणि तुमचे पूजन पवित्र होऊन यामुळे तुमच्या घरात नेहमी बरकत राहील आणि पुढील वस्तू म्हणजे हळदीचे खरेदी करणे शुभ मानले जाते.

यामुळे आपल्या आरोग्य विषयक सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. कारण हा दिवस म्हणजे स्वतः धन्वंतरी देवतेचा आरोग्य प्रदान करणाऱ्या यांचा जन्मदिवस आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला एका खास वस्तूची खरेदी करायची आहे.

आणि ती वस्तू म्हणजे एक फळ आहे ते म्हणजे शिंगाडा. आपल्याला या दिवशी ओल्या शिंगड्याची खरेदी करायची आहे, त्यामध्ये पाणी असते. हे शिंगाडे घेऊन देवी आईला त्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे.

मग त्यानंतर देवी आईचा प्रसाद म्हणून पार्टी सर्वांनी मिळून हे शिंगाडे खायचे आहेत, यामुळे देवीची कृपा आपल्यावर नक्कीच होते. त्या दिवशी जर आपण हे फळ घरात आणले.

आणि देवीला नैवेद्य अर्पण केला तर देवी लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होते आणि उत्तरोत्तर प्रगती होत राहते.देवीच्या कृपेमुळे आपण मालामाल होतो

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!