धनत्रयोदशीच्या रात्री वेळी या 3 ठिकाणी ठेवा या चमत्कारिक वस्तु , 7 पिढ्या पैशांवर राज करतील..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,दिवाळी जवळ आली असल्यामुळे, आता आपली घरातील साफ-सफाई जवळ जवळ पूर्ण झाली आहे. वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात होते, त्या दिवशी आपण गाय-वासराची पूजन करून दिवाळीचा आरंभ करतो.

दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असते. या दिवशी श्रीविष्णूने विज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी धर्मांतरीत चा अवतार घेतला होता. म्हणून आज दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते.

या दिवशी ज्यांच्याकडे पूर्वजांकडून आलेले धन असते, त्या धनाची पूजा केली जाते.

आपल्याला या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करून घरी आणाव्यात, म्हणजे आपल्याला त्‍याचे शुभ फळ मिळेल व श्रीहरी विष्णू सह देवी लक्ष्मी देवीची ही कृपा आपल्यावर होईल.

आपली प्राचीन काळापासून अशी परंपरागत चालत आलेली आहे,की या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. कारण धनत्रयोदशीच्या दिवशी आपण ज्या दिवशी खरेदी करतो.

त्याचे लाभ आपल्याला 13 पटीने जास्त मिळतात, असे म्हटले जाते. म्हणूनच कोणत्याही वस्तूची खरेदी शक्यतो धनत्रयोदशीच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा.त्यामुळे या काही विशेष काही वस्तूंची धनत्रयोदशीला खरेदी केली, तर तुमच्या घरात सुख-शांती बरोबरच धनसंपदा भरपूर येईल.

त्यातील पहिली वस्तू म्हणजे धने होय. कारण धनत्रयोदशीच्या दिवशी थोडेसे धने जरूर खरेदी करावे. या दिवशी धने घरात आणणे म्हणजे धन घरात आणण्यासारखे मानलं जातं.

धनत्रयोदशीला धने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. संध्याकाळी देवपूजेच्या वेळी हे धने देवापुढे ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी एका कुंडीत माती टाकून त्यामध्ये हे धने टाकून द्यावेत.

आणि त्यांना पाणी टाकावे ते धने जितक्या वेगाने बहरते इतक्या वेगाने तुमच्या घरात पैशांचे म्हणजेच धनाचे आगमन होईल. मग ही कोथिंबीर तुम्ही घरात वापरू शकता.
दुसरी वस्तू म्हणजे मीठ होय.

या दिवशी मिठाची खरेदी करणे ही खूप शुभ असते आणि पूजेत मिठाचा वापर ही जरूर एका वाटीत मीठ घेऊन मी रात्रभर तसेच राहू द्यावे म्हणजे घरातील संपूर्ण नकारात्मक त्यां मिठात एकत्र होईल .

आणि सकाळी हे मीठ वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. पुढील वस्तू म्हणजे कवडी होय. कारण देवी लक्ष्मीला कवडी अतिप्रिय आहे म्हणून धनत्रयोदशीला कवडी खरेदी करावी आणि लक्ष्मीपूजन ती कवडे पुजेमध्ये ठेवावी म्हणजे तुमचे पूजन संपूर्णतः फळास होईल.

चौथी वस्तू म्हणजे कमळ गट्याची माळ होय. ही माळ देवी लक्ष्मीला अतिप्रिय त्याने लक्ष्मीपूजनचा वापर करावा, यामुळे ही देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल आणि तुमचे पूजन पवित्र होऊन यामुळे तुमच्या घरात नेहमी बरकत राहील आणि पुढील वस्तू म्हणजे हळदीचे खरेदी करणे शुभ मानले जाते.

यामुळे आपल्या आरोग्य विषयक सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. कारण हा दिवस म्हणजे स्वतः धन्वंतरी देवतेचा आरोग्य प्रदान करणाऱ्या यांचा जन्मदिवस आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला एका खास वस्तूची खरेदी करायची आहे आणि ती वस्तू म्हणजे एक फळ आहे ते म्हणजे शिंगाडा. आपल्याला या दिवशी ओल्या शिंगड्याची खरेदी करायची आहे,

त्यामध्ये पाणी असते. हे शिंगाडे घेऊन देवी आईला त्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे.मग त्यानंतर देवी आईचा प्रसाद म्हणून पार्टी सर्वांनी मिळून हे शिंगाडे खायचे आहेत, यामुळे देवीची कृपा आपल्यावर नक्कीच होते.

त्या दिवशी जर आपण हे फळ घरात आणले आणि देवीला नैवेद्य अर्पण केला तर देवी लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होते आणि उत्तरोत्तर प्रगती होत राहते.देवीच्या कृपेमुळे आपण मालामाल होतो

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!