नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दरवाज्यावर लावा हि वस्तू घराच्या मुख्य ,माता लक्ष्मी घराकडे खेचली जाईल..
नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस चालणारा हिंदू धर्मातील देवीचा उत्सव. तसे पाहायला गेले तर आपल्या हिंदू धर्मात सर्वच उत्सव विविध प्रकारे साजरे केले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते.
देशभरात नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. माँ दुर्गेचे भक्त शुभ प्रसंगी देवीच्या नऊ अवतारांची पूजा करतात.
यावर्षी नवरात्रीची सुरुवात सोमवार, 15 ऑक्टोबर रोजी झाली आणि विजयादशमीने समाप्त होईल. नवरात्रीचे दोन महत्त्वाचे दिवस म्हणजे अष्टमी आणि नवमी. अष्टमी आणि नवमीला, भक्त नवरात्रीचा उपवास संपवतात आणि त्यांच्या घरी कन्या पूजा किंवा कुमारी पूजा करतात.
महाअष्टमी नवमी हे 9 दिवसांच्या नवरात्रोत्सवातील दोन महत्त्वाचे दिवस आहेत. भक्त माँ दुर्गा आणि तिच्या शेवटच्या दोन अवतारांची पूजा करतात आणि त्यांच्या घरी कन्या पूजा करतात.
हिंदू धर्मात अष्टमी हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा आणि उपवास केला जातो. प्रत्येक हिंदू महिन्यात शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी व्रत पाळले जाते. या व्रताला दुर्गा मातेचे मासिक व्रत असेही म्हणतात.
हिंदू कॅलेंडरमध्ये अष्टमी दोनदा येते, एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात. शुक्ल पक्षातील अष्टमीला दुर्गा देवीचे व्रत केले जाते. आश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीच्या उत्सवादरम्यान येणारी अष्टमी आणि चैत्र नवरात्रीच्या उत्सवात येणारी अष्टमी याला महाष्टमी आणि दुर्गाष्टमी म्हणतात.
तसेच आत्ता नवरात्र उत्सव संपणार आहे. तसेच यावर्षी 9 व्या दिवशी दसरा साजरा केला जाईल, म्हणून 15 ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात उत्साहाने व आनंदाने दसरा साजरा केला जाईल. मात्र, आपल्या नवरात्रीनंतर एक उपाय करायचा आहे..
ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. ऑक्टोबर महिन्यात नवरात्र सुरू होत आहे. या नऊ दिवसांत भाविक विविध प्रकारे देवीची उपासना करतात.
या उपासनेचा एक भाग म्हणून नऊ दिवस सातत्याने दिवा तेवत ठेवला जातो. या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनासोबतच अखंड ज्योतीही प्रज्वलित केली जाते. मात्र केवळ दिवा तेवत ठेवून भागणार नाही, तर त्याच्याशी संबंधित गोष्टींचीही काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.
अखंड ज्योती म्हणजे जी खंडित होत नाही किंवा अविरत जळत राहते. नवरात्रीत जागरणही केले जाते. अखंड तेवणारा दिवा हे जागृतीचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवली जाते,
तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी आणि आपण सदैव जागृत राहावे, याची जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीत नऊ दिवस दिवा अखंड तेवत ठेवला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार अखंड ज्योती हे अखंड श्रद्धेचे प्रतीक आहे.
अशा वेळी देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यदाकदाचित ज्योत मालवली, तर छोट्या निरांजनाने पुन्हा ज्योत प्रज्ज्वलित करा.
असे मानले जाते की दिव्यासमोर मंत्राचा जप केल्याने हजारो पटींनी अधिक पुण्य प्राप्त होते. दिव्याच्या मंद प्रकाशात देवीसमोर बसून ध्यानधारणा केल्यास मन लवकर एकाग्र होते. तसेच हा चमत्कारिक उपाय म्हणजे ही नवरात्रीत वापरलेली अखंड ज्योती ही तुमच्या तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवावे…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments