555 स्वप्नपुर्ती नंबर्स फक्त 5 दिवसात, जगाच्या पाठीवर कोणतीही इच्छा असुद्या

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, 555 स्वप्नपुर्ती नंबर्स फक्त 5 दिवसात, जगाच्या पाठीवर कोणतीही इच्छा असुद्या

असा उपाय करावा जेणेकरून आपलं नशीब बदलण्यास सुरुवात होईल. काही वेळा आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही, जीवनामध्ये दुर्भाग्यचा फेरा निर्माण होतो. कोणतही काम करायला त्यामुळे अडचणी येतात.

मग अशावेळी आपल्या नशिबाची साधन प्राप्त करण्यासाठी या एक छोटासा तांत्रिक उपाय आपण नक्की करून पहा.

आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. स्त्री असो वा पुरुष असो लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत जेष्ठ व्यक्तींपर्यंत कोणीही हा उपाय करू शकता. यासाठी आपल्याला काही कडीपत्ताची पान लागतील.

तर कढीपत्ता उपलब्ध नसेल तर आपण आंब्याची पानं सुद्धा वापरू शकता तर अशी काही कढीपत्त्याची किंवा आंब्याची पानं घेऊन ती स्वच्छ धुवायचे आहे. तसेच हा उपाय आपण संपूर्ण दिवसभरात कधी करू शकता.

अशी पण आपण पान घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यातून व्यवस्थित बारीक कुटून त्यातला रस आपण काढायचा आहे. त्या पानांचा रस आपल्या आवश्यक आहे आणि मग त्या रसाने आपण आपल्या घराची जी उत्तरेकडील भिंत आहे.

आपल्या घराची उत्तर बाजूची भिंत आहे. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा या बाजूला टॉयलेट किंवा बाथरूमची भिंत असता कामा नये. मग उत्तर बाजूची भिंत आहे त्या भिंतीवर या रसाने आपण पाच हा अंक 3 वेळा लिहायचा आहे. म्हणजेच 555 ही संख्या लिहायची आहे.

कारण ही संख्या बुध ग्रहाशी संबंधित आहे आणि बुध ग्रह जीवनामध्ये सुख-समृद्धी संपदा निर्माण करतो. ज्याला आपण भाग्य असं म्हणतो. जसे श्रीमंत व्यक्तीकडे पाहून तर तो खूप आनंदी आहे.

त्याच्या जीवनामध्ये आनंद अगदी भरलेला आहे अशा व्यक्तीकडे पाहून आपण म्हणतो की हा व्यक्ती सुखी-समाधानी संपन्नता आपणास प्रदान करतो आणि या रसाने आपण आपल्या उत्तरेकडील भिंतीवर हे अंक लिहिणार आहोत.

उत्तर दिशा हा धनाच्या आगमनाची दिशा आहे. यास बाजूने सर्व प्रकारच्या झालं. वैभव पैसा ऐश्वर्य समृद्धी ही मानवी जीवनामध्ये प्रवेश करत असते. तसेच हे अंक लिहिणे शक्य नसेल, तर एखाद्या सफेद रंगाच्या कागदावरती याच रसाने हे अंक लिहावे आणि तो कागद लिहून तयार केल्यानंतर त्या भिंतीवर चिटकवा.

मात्र लक्षात ठेवा कोणताही तांत्रिक उपाय करताना नेहमी आपण स्वच्छ स्नान करावं. स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि नंतरचा उपाय आपण करायचा आहे.

मग दररोज जीवनात देवपूजा करताना धूप व दीप अगरबत्ती लावतांना, ही अगरबत्ती त्या भिंतीवरील अंकांना या दाखवायचे आहे. आपल्या घरात समृद्धी निर्माण करतो. त्या लोकांना शक्य असेल.

त्यांनी जवळपासच्या शिवमंदिरात महादेवाच्या मंदिराजवळ आणि त्या ठिकाणी उत्तरेवरील भिंतीवर आपण हे अंक लिहावे किंवा कागदावर लिहून तो कागद चिकटवला तरीही चालेल.

सोबतच जर तुमच्या क्षेत्रांमध्ये तुमच्या परिसरामध्ये शनि महाराजांचे मंदिर असेल तर त्याही मंदिरामध्ये जाऊन आपण हाच उपाय करू शकता. तर यापैकी कोणताही उपाय करू शकता.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!