जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मनांत बोला 4 शब्द, अशक्य ते शक्य करतील स्वामी..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मनांत बोला 4 शब्द, अशक्य ते शक्य करतील स्वामी..

श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत, सर्वाना माहीतच आहेत. कारण तसा स्वामीं महाराजांचा भक्त परिवार मोठा आहे.

केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. त्यामुळे जर तुमच्या जीवनात असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असल्यास,

तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक विशेष सेवा नक्की केली पाहिजे. भगवान श्री कृष्ण हे पृथ्वीवर सगळ्यात आणि चमत्कारी देव मानले गेलेले आहेत आणि त्यांच्या दर्शनाने त्यांच्या कृपेने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात.

भगवान श्री कृष्णाचे वर्णन श्री स्वामी महाराजांनी केले आहेत. भगवान विष्णूचे वर्णन केले आहेत आणि आपल्या दिवसाची सुरुवात श्री कृष्णाचा नावाने करता, तसेच झोपण्याआधी सुद्धा कृष्णाचे नाव घेत असतात.

आम्ही तुम्हाला कृष्णाचा असा एक मंत्र सांगणार आहे, ज्याच्या जप तुम्हाला सकाळी उठल्यावर करायचा आहे. तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून उठत, तेव्हा तुम्ही दोन मंत्र बोला. त्यातला पहिला मंत्र आहे “ओम नमो नारायण, ओम नमो नारायण”

मंत्र तुम्हाला सकाळी उठल्यावर बोलायचं. हा एक वेळेस बोलले तरी चालेल आणि मग लगेच त्याच्या नंतर श्री स्वामीं महाराजाचा मंत्र बोलायचं,तो म्हणजे “श्री स्वामी समर्थ” आणि रात्री झोपायच्या आधी तुम्हाला हेच करायचे आहेत.

” ओम नमो नारायण, आणि “श्री स्वामी समर्थ”,होय. तसेच याचबरोबर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात पण “ओम नमो नारायण,आज” श्री स्वामी समर्थ”, हे बोलून करायची आहे आणि रात्री झोपण्याआधी याच मंत्राचा जप करायचा आहे.

कारण जर आपण श्रीकृष्णाला दिवसाच्या सुरुवातीला आठवू किंवा रात्री झोपण्याआधी आठवू तसेच त्यांचे नाव व स्मरण करून तर त्यांची कृपा आपल्या जीवनावर आपल्या कुटुंबावर आपले संकट दूर करतील समस्या दूर करते.

तुम्हाला काही दुसरे करायचं नाही, खूप मेहनत घ्यायची नाही, खूप मोठी सेवा करायची नाही फक्त झोपेतून उठला की आणि रात्री झोपण्याआधी तिथेच बसून “ओम नमो नारायण,” श्री स्वामी समर्थ, हा जप करायचा आहे.

तसेच कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ, एकच आहेत. तर यांचे मंत्र यांचे नामजप यांचे नाव आणि वेगळेपण आपण ते दोन्ही नाव दिवसाच्या सुरुवातीला आणि रात्री झोपण्याआधी आवश्यक जप करावा.

या उपायांमुळे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, तुम्हाला सगळं काही मिळेल. काही दिवसांत तुम्हाला अनुभव तुम्हाला चमत्कार दिसेल, तुमचे जीवन बदलून जाईल…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!