नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ…
आपल्या महाराष्ट्र राज्यास लाभलेले आणि आपल्या पायाच्या पावन स्पर्शानी या महाराष्ट्राच्या भूमीस पवित्र करणारे करणारे अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज आपण सर्वांनाच परिचित आहेत. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाटीशी आहे’ हा त्यांचा मंत्र आज देखील आपल्या कानी सतत पडत असतो.
19 व्या शतकाच्या भितरी चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या गावी प्रकट झालेले संत स्वामी समर्थ महाराजा यांच्या बद्दल अशी मान्यता आहे की, संत श्रीपाद वल्लभ व संत श्रीनृसिंहसरस्वती महाराज यांच्यानंतर प्रकट झालेले भगवान श्री दत्तात्रेय यांचे ते तिसरे अवतार होते. तर या स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त तुम्हाला एक उपाय करायचा आहे..
28 एप्रिल गुरुवारच्या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. आपण रोज किती जप करावा?, तसे फळ मिळेल?, स्वामी कसे प्रसन्न होतील? त्या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
स्वामी महाराजांची पुण्यतिथी येत आहे, काही दिवस झाले आता स्वामी महाराजांची जयंती गेली आणि आता स्वामींची पुण्यतिथी 28 एप्रिल गुरूवारच्या दिवशी स्वामींच्या आवडता वार गुरुवार आणि या दिवशी स्वामींची पुण्यतिथी येत आहे.
तर आपण ही पुण्यतिथी येईपर्यंत किती जप पूर्ण करावे आणि किती माळ जप करावे? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो.
कारण पुण्यतिथी आली, गुरुपौर्णिमा आली आणि दत्त जयंती आली तर विशेष सेवा केली जाते. विशेष सप्ताह बनवला जातो किंवा पारायण केले जातात.
अशाच वेळेस आपण विशेष जप करावा. तर हा विशेषत जप आपण सकाळ-संध्याकाळच्या माळी करतो त्या सोडून जप असतो.
त्यामुळे हा विशेष जप तुम्हाला पुण्यतिथी विशेष दिवशी करायचा असेल तर तो एक करोड केला जातो किंवा एक लाख केला जातो.
10 हजार केला जातो किंवा 19 हजार केला जातो. पण तुम्हाला जर विशेषत जप करायचा आहे. खास करून पुण्यतिथीसाठी तर तुम्ही जप किती झाला आहे मोजू नका.
आता स्वामी पुण्यतिथीला फक्त काही दिवस बाकी आहेत. गुरुवार येण्यासाठी स्वामींची पुण्यतिथी येण्यासाठी.
यर ही पुण्यतिथी येईपर्यंत रोज तुम्ही दिवसातून फक्त एक वेळेस सकाळ-दुपार-संध्याकाळ किंवा रात्री म्हणजे जेवण झाल्यानंतर किंवा जेवणाच्या आधी किंवा तुम्हाला या दिवसभरातून किंवा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसा..
मग अगरबत्ती लावा आणि अगरबत्ती लावल्यानंतर माळ घेऊ नका. फक्त”श्री स्वामी समर्थ”,” श्री स्वामी समर्थ”,” श्री स्वामी समर्थ”, असा जप करा.
मग अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत तो दिवसभरातून तुम्ही जप करा. असं रोज स्वामींची पुण्यतिथी करा. स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुद्धा असाच जप करा. तुम्ही फक्त एवढंच करा..
कारण जप किती होतो ते मोजू नका. माळेने करू नका, किती माळी झालेल्या सुद्धा बघू नका.
तुम्ही दिवसभरातून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा अगरबत्ती लावून तुम्ही जप करा अगरबत्ती संपेपर्यंत तो जप तुम्हाला करायचा आहे.
नक्की करून बघा तुम्हाला नक्की तुमच्या जीवनात फरक जाणवेल. तसेच स्वामी प्रसन्न होतील आणि तुम्हाला लगेच या सेवेने या मंत्र जपाने अशा मंत्र जपाने फळ नक्की मिळेल…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments