करनी बाधा कशी ओळखावी? करणीबाधा, भूतबाधा घरामध्ये नष्ट करा फक्त 5 मिनिटात..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  करनी बाधा कशी ओळखावी? करणीबाधा, भूतबाधा घरामध्ये नष्ट करा फक्त 5 मिनिटात..

आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये शंखाच विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच धार्मिक पुराणांमध्ये शंखाला एक अमूल्य रत्न म्हटलं आहे. देवी-देवतांचे पूजेत किंवा कोणत्याही मांगलिक कार्यामध्ये शंखाचा वापर नक्कीच केला जातो.

तसेच या शंखाची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झालेली आहे. आपल्या निसर्गामध्ये अनेक प्रकारचे शंका असतात, परंतु या सर्व शाखांमध्ये दक्षिण दिशा खातं खूप महत्त्व आहे. दक्षिणावर्ती शंख हा सर्वश्रेष्ठ महत्त्वाचा मानला जातो.

कारण हा शंख अनंत फळ प्रदान करणारा आहे,त्यामुळे याच्या ध्वनीने सर्व पापे नष्ट होतात आणि या शंखाची स्थापना जर आपण आपल्या देवघरात गेली, आपल्या घरातील देवघरात जर आपण अशा दक्षिणावर्ती शंख स्थापना केली, तर आपल्या घरात आयु यशोधन या सर्वांची प्राप्ती होते.

तसेच आपल्या घरात श्रीविष्णू सहित माता लक्ष्मीचा वास होतो, अशा घरांमध्ये धनाची कधीही कमतरता भासत नाही. परंतु जर हा दक्षिणावर्ती शंख आपल्या घरात असेल, तर त्याची नित्यनेमाने पूजा होणे देखील खूप महत्त्वाचा मानले जाते.

त्यामुळे या शंख नित्यनेमाने पूजा करायची आहे आणि जर तुमच्याकडे हा दक्षिणावर्ती शंख नसल्यास,तर कोणतेही एका शुभमुहूर्तावर तुम्हाला हा दक्षिणावर्ती शंख घेऊन यायचा आहे आणि घरी आणल्यानंतर गंगाजल

आणि गाईचं तूप तसेच कच्चा दूध, मध आणि गूळ या सर्व वस्तूंचा मिश्रण बनवून याने दक्षिणावर्ती शंखाला अभिषेक आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरात लाल कपडा अंथरून त्या आसनावर हा शंख आपल्याला स्थापित करायचा आहे.

असे म्हणतात की, यामुळे माता लक्ष्मीचे स्थायी वास्तव्य आपल्या घरात राहण्यास मदत होते आणि एकदा हा शंख आपल्या देवघरात स्थापित केल्यानंतर, आपल्याला दररोज या शंका समोर बसून फक्त पाच वेळा एका मंत्राचा जप करायचा आहे.

हा जप तुम्ही नित्यनेमाने दररोज केला, तर तुमची ही कमाईमध्ये आश्चर्यकारक वाढ होईल. एखादा व्यवसाय करत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला उत्तरोत्तर यश मिळत राहील. जे कोणतेही काम तुम्ही हाती घ्याल, त्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश नक्की मिळेल.हा मंत्र म्हणजे,

“ओम श्री लक्ष्मी सहोदराय नमः” “ओम श्री लक्ष्मी सहोदराय नमः” “ओम श्री लक्ष्मी सहोदराय नमः”

हा मंत्र आपल्याला दररोज सकाळी आणि संध्याकाळी 5 वेळा जप करायचा आहे. फक्त 5 वेळा दक्षिणावर्ती शंखाकडे बघून हा मंत्र आपल्याला बोलायचं. हा उपाय केल्यानंतर काही दिवसांतच तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल.

फक्त आपल्याला हा मंत्र मनोभावे बोलायचा आहे आणि माता लक्ष्मी आणि श्री विष्णूचे स्मरण करून, आपल्याला हा मंत्र बोलायचं आहे.

तसेच हा चमत्कारिक शंख जर तुम्ही तुमच्या घरातील तिजोरीत ठेवले तर, तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या असेल, तर त्या काही दिवसातच नाहीशा होतील.

त्याचबरोबर जर तू घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक उर्जा असेल किंवा तुमच्या घरावर कोणी करणी बाधा किंवा नजर दोष झाला असेल, तर यासाठी या दक्षिणावर्ती शंखामध्ये आपल्याला पाणी भरायचे आहे आणि काही वेळानंतर हे पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचे आहे.

यामुळे कोणत्याही प्रकारचा नजर दोष असू द्या, करणी बाधा किंवा नकारात्मक उर्जा असेल, ती तुमच्या घरातून नक्की नाहीशी होईल. तर धर्मशास्त्रामध्ये हा दक्षिणावर्ती शंख खूपच महत्त्वाचा मानला गेला आहे.आपल्या तुमच्या घरात अशा शंखं नसेल, तर त्वरित असा शंख कोणतेही शुभमुहूर्तावर तुमच्या घरात स्थापित करा…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!