शारदीय नवरात्रीच्या सकाळी उठल्याबरोबर 3 वेळा म्हणा चमत्कारिक मंत्र, पैशाचा ढीग लागेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,श्री स्वामी समर्थ,नवरात्रोत्सवाला 26 सप्टेंबर म्हणजे आजपासून सुरुवात झाली. पुढचे नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांची पूजा केली जाते. 9 दिवसामध्ये सर्वजण आई दुर्गेच्या भक्तीच्या रंगात रंगून जातात.

नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जाते. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काही नियमही सांगण्यात आले आहेत.

आई दुर्गेची या नऊ दिवसांमध्ये भक्ती भावाने पूजा केली जाते. आईला प्रसन्न करण्यासाठी भक्तिभावाने उपासना केली जाते, उपवास ठेवला जातो.

नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस चालणारा हिंदू धर्मातील देवीचा उत्सव. तसे पाहायला गेले तर आपल्या हिंदू धर्मात सर्वच उत्सव विविध प्रकारे साजरे केले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते.

तसेच आत्ता नवरात्र उत्सव संपणार आहे. तसेच यावर्षी 9 व्या दिवशी दसरा साजरा केला जाईल, म्हणून 26 सप्टेंबरपासून संपूर्ण देशात उत्साहाने व आनंदाने दसरा साजरा केला जाईल.

आपण पाहणार आहोत, अशी कोणती वस्तू आहे जी नवरात्रीची समाप्ती झाली की, दसऱ्याच्या दिवशी गाईला खाऊ घालावे, यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकटे असेल.

तसे तर देवी आईला सर्वच वस्तू अतिप्रिय असल्याचे सांगितले जाते, सिद्धिदात्री देवी मध्ये नऊ ग्रहांचे वास्तव्याने, म्हणून देवी जशी इच्छा करेल.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ भिन्न रूपांची पूजा केली जाते. यावेळी नवरात्री 26 सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि 4 ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्रीमध्ये भक्त देवी दुर्गाच्या उपासनेसोबत उपवास आणि पूजा करतात.

याशिवाय, नवरात्रीमध्ये ध्यान आणि पूजा केल्याने धार्मिक लाभासोबतच आरोग्यालाही लाभ होतो. नवरात्रीमध्ये सकाळी लवकर उठल्यानंतर ध्यान आणि मंत्रजप केल्याने नकारात्मक विचार संपतात.

सकारात्मकता वाढते. सकाळी लवकर ध्यान केल्याने दिवसभराच्या कामात ऊर्जा आणि उत्साह राहतो. आळस चालत नाही. योग्यरित्या काम करण्यास सक्षम. या दिवसात देवीची पूजा करताना दू दुर्गायै नमः या मंत्राचा जप करता येतो. रुद्राक्ष जपमाळाच्या साहाय्याने मंत्राचा जप करावा.

उपासकाने स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. नामस्मरणासाठी शांतता आणि पवित्रता असेल अशी जागा निवडा. एकाग्र चित्ताने केलेला नामजप सकारात्मक परिणाम देतो.

नवरात्रीत घरातील वातावरण प्रेममय ठेवावे. दु:ख करू नका चुकीची कामे टाळा. सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. आई-वडिलांचा अनादर करू नका. मुलींचा आणि सर्व स्त्रियांचा आदर करा.

आपले काम प्रामाणिकपणे करा आणि कोणाचेही नुकसान करू नका. या गोष्टींची काळजी न घेतल्यास नवरात्रीत केलेल्या पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!