दर्श अमावस्या महीलांनी करा हे उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  दर्श अमावस्या महीलांनी करा हे उपाय…

श्री स्वामी समर्थ, जे आपणासी भावे ते देवासी अर्पावे’ या भोळ्या भावनेतून मनुष्य देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. जे आपल्याला आवडते ते आधी देवाला अर्पण करतो. एवढेच नाही तर आपल्या सण उत्सवामध्ये त्याला मुख्य स्थान देतो.

तसेच काही सण देवाचेच घोषित करून मोकळा होतो. तर तुम्हाला दत्त जयंती येईपर्यत आणि दत्त जयंती दिवशी एक चमत्कारिक उपाय करायचा आहे.

तुमच्या देव घरामध्ये ठेवा हे एक यंत्र, माहिती नसेल तर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत पहा आणि य चमत्कारिक उपायाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, तुमच्या घरात सुख-समृद्धी, समाधान आरोग्य संपत्ती सर्व काही येऊ लागेल.

हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व यंत्रणांमध्ये हे श्रीयंत्र हे यंत्र असे आहे की, या यंत्रामध्ये ब्रह्मांड अनुसार 33 कोटी देवी-देवता यामध्ये वास करतात.

स्वामी महाराजांच्यावर असंख्य सेवेकरांची श्री स्वामींवर अपार श्रद्धा आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. कारण पूर्ण अंतकरणाने आणि निस्वार्थीपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यास,आपल्यातील नकारात्मकता दूर होण्यास सुरुवात होते.

त्यामुळेच श्री स्वामींची सेवा केली जाते.कारण स्वामीभक्त दूख: भिती, चिंता घालवण्यासाठी स्वामींच्या पुढे नतमस्तक होतात. त्याचबरोबर आपण आपल्या निरोगी आरोग्यासाठी स्वामींची ही विशेष सेवा करू शकतो. मात्र काही वेळा काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत.

आपण दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेषत सेवा करत असतो, या चमत्कारिक आणि विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप करतो. याचबरोबर, आपल्याला ही सेवा विशेष श्री गुरुदत्त जयंती तर दत्तजयंती पर्यंत करायची आहे.

याविषयी आजपासून 3 दिवस आपल्याला हे विशेष चमत्कारी आणि शक्तिशाली महाराजांची सेवा करायची आहे आणि या सेवेत एका विशेष, एका शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे. तसेच ही श्री स्वामी सेवा रोज करा

आणि रोज आपण नवनवीन मंत्राद्वारे श्री स्वामींना प्रसन्न करतो. याचबरोबर या श्री स्वामींच्या सेवेमध्ये तुमच्या घरातील कोणीही म्हणजे घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी लहान मुलं असो या सेवेत कोणीही सहभागी होऊ शकता आणि तेव्हा हा मंत्र जप करू शकतात.

तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचं आहे, श्री स्वामी महाराजांच्या समोर बसायचे आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा.

आपल्या हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच आपल्या परिवारातील सदस्यांच्या आरोग्यासाठी, तसेच घरातील सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्या, संकट दूर करण्यासाठी मनोभावाने विश्वासाने प्रार्थना करायचे आहे

आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून मंत्रजप तुम्हाला करायचा आहे. “ओम श्री स्वामी समर्थाय नमः” “ओम श्री स्वामी समर्थाय नमः”

हा मंत्र तुम्हाला 1 माळ करायचा आहे. जर जमत असेल तर अधिक देखील करू शकता. हा जर मनोभावाने आणि विश्वासाने, श्रद्धेने करायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सर्व प्रकारच्या इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण करतील, त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्कीच केला पाहिजे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!