तुळ राशी : 12 मार्च, रंगपंचमी या दरम्यान घडणार या मोठ्या घटना..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, या दिवशी आपण काही खास उपाय केले तर संपूर्ण वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये सुख-समृद्धी आणि ऐश्वर्या येते. तसेच पुराणानुसार होळीची पूजा केल्यास माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते आणि

त्यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी, पैशासंबंधी ज्या काही समस्या आहेत त्यादेखील दूर होतात. तर यासाठी होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर एक उपाय करायचा आहे.

जेणेकरून आपल्या घरातील आजारपण किंवा नकारात्मक ऊर्जा असेल ती दूर होईल. जर तुमच्या घरातील एखादा सदस्य सतत आजारी पडत असेल किंवा सतत अंथरुणाला पडून असल्यास तसेच कितीही उपचार केला तरी त्याचा काही फायदा होत असेल.

दिवालीला जस आपण सकाळी उठल्यानंतर अंगाला उटणे लावतो, त्याप्रमाणे जी व्यक्ती घरात आजारी आहे किंवा आपल्या घरातील सर्व सदस्य निरोगी रहावे, यासाठी घरातील सगळ्या सदस्यांनी उटणे लावून मळी काढून घ्यायचे आहे.

यासाठी तुम्ही उठणे देखील वापरू शकता किंवा चण्याचे पीठ आहे, जे बेसन आहे ते देखील वापरू शकता. त्यामध्ये थोडसं तेल घालून आपल्याला संपूर्ण अंगाला लावून घ्यायचा आहे.

आणि त्यानंतर हळुवारपणे मळी काढायची आहे आणि जे उठणं अंगाला लावलेलं काढून घ्याल, ते तुम्हाला ज्या वेळी होलिका दहन केले जाईल त्यावेळी त्या होळीमध्ये टाकायचा किंवा जळायचे आहे.

घरातील सर्व सदस्यांच्या अंगावरून काढलेली मळी जळायची आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये आजारपण नावालाही उरणार नाही, घरातील सगळे सदस्य वर्षभर निरोगी राहतील.

हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी आंघोळ करण्यापूर्वी करायचा आहे आणि ती मळी काढून तशीच ठेवायची आहे आणि रात्रीच्या वेळी जेव्हा होलिका दहन केले जाईल,

त्यावेळी तुम्हालाही मळी होळीमध्ये टाकायची आहे. जर तुमच्या घरातही आजारपण असेल तर हमखास उपाय अवश्य करा. कारण शास्त्रामध्ये सांगितलेले हे उपाय अत्यंत प्रभावशाली असतात.

उपाय साधा वाटत असला तरी, त्याचा फायदा जो आहे तो खूप मोठा आहे, त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्ही उपाय अवश्य करा आणि आपल्या जीवनातील आजारपण, कष्ट दूर करा..

याशिवाय धनसंपत्ती वाढेल. वडिलोपार्जित संपत्ती वाढेल. नवीन संधींसह कनेक्ट व्हा. संकलनाचा विचार होईल. कामाला बळ मिळेल. नशीब मदत करेल. कामाची गती वाढवा.

पुढील महिन्यात या राशीच्या लोकांबरोबरच ग्रहांच्या संक्रमणामुळे घटना घडत आहेत. यातील पहिला घटना आरोग्याविषयक आहे, जर चंद्र आरोग्याच्या ग्रहांत असेल तर या महिन्यात तुमचा स्वभाव हा खुप आनंदी असेल,

चित्रपट पाहण्यासाठी, तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी फिरायला जावे, असे वाटेल आणि एकदा तरी तुम्ही निघून जाल

एकूणच या महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी आरोग्य आणि मनःस्थितीसाठी खूप चांगला असेल. दुसरी घटना ही, मन आणि संपत्तीचा स्वामी तिसऱ्या ग्रहांत बसला आहे. ते योग तयार करत आहेत.

म्हणजेच तुमच्या प्रतिष्ठेमुळे तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुमच्यासाठी एखादा रखडलेला करार पूर्ण होऊ शकतो.ज्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळू शकेल.

जर शुक्र वृश्चिक राशीत जाईल, तर तो वाहनावर खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वडिलांना आरोग्याच्या छोट्या समस्या देखील येऊ लागतील, त्यामुळे 2 मार्चनंतर याशिवाय कुटुंबाचे काम, काही लग्न किंवा कुटुंबातील कोणतेही कार्य असू शकते.

चौथी घटना ही ,संतान भाव विषयक मानली जाते आहे. मार्च महिन्यात, मुलांबरोबर वाद-विवाद होण्याची शक्यता आहे, यावर चर्चा होईल. तुम्हाला सरकारी सूचना मिळू शकते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!