उद्या गुरुपौर्णिमा कुलदेवीची ही उच्चकोटीची सेवा, प्रत्येक घरात व्हायलाचं हवी…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, उद्या गुरुपौर्णिमा कुलदेवीची ही उच्चकोटीची सेवा, प्रत्येक घरात व्हायलाचं हवी…

सनातन धर्मात, देवतांच्या 33 श्रेणींमध्ये प्रत्येक देव किंवा देवीला प्रसन्न करण्याचे वेगळे महत्त्व आहे. अशा स्थितीत प्रत्येक देवतेचाही स्वतःचा एक विशेष मंत्र असतो, श्रद्धेनुसार, या मंत्राचा जप केल्याने ती देवी किंवा देवता लवकरच प्रसन्न होते.

आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. त्यामुळे याचं कुलदेवताला तसेच स्वामी महाराजांचा प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप नक्कीच केला पाहिजे…

मागील काळात नवरात्री संपलेली आहे आणि तसेच कोजागिरी पौर्णिमा सुद्धा पार पडली आहे.तसेच आता दिवाळी येणार आहे आणि येणारी सणांचे दिवस आहेत.त्यामुळे हे येणारे दिवस अत्यंत शुभ संकेत देणारे मानले जातात आणि हे शुभ दिवस आहेत,

म्हणून त्यामध्ये आपण श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करायची आहे. यासाठी आपण रोज श्री स्वामी समर्थांची विशेष सेवा करणार आहोत, त्यामध्ये एका विशेष मंत्राचा जप करणार आहोत.

या सेवेमध्ये आपण श्री स्वामी समर्थांच्या अष्ट नामावली मधला असून, या एका मंत्राचा जप रोज करून हा मंत्र तुम्हाला फक्त एक वेळेस रोज बोलायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही सेवा घरातील कोणीही म्हणजे,

महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊन हा मंत्र जप करू शकतात.

फक्त पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तसेच पूर्ण मनोभावाने तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही सगळ्यात आधी आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन घ्यावे.

मग त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसा आणि अगरबत्ती, दिवा लावावा. मग त्यांनतर आपले दोन्ही हात जोडा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करावी.ही प्रार्थना परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच समाधानासाठी,

समाधानासाठी, त्यानंतर दुःख दरिद्री, संकट आणि समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करून घ्यावी.

मग त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र म्हणजे, “श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः” “श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः”

हा स्वामींचा खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी असा मंत्र आहे. तुम्ही या मंत्राचा जप फक्त 21 वेळेस करायचा आहे. यामध्ये 21 पेक्षा कमी नाही किंवा 21 पेक्षा जास्त वेळा नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका.

मंत्र जप अगदी सावकाश हळुवारपणे करा, कारण देवाला थोडा वेळ द्या, तसेच स्वामींना थोडा वेळ द्यावा आणि त्यामध्येच हा मंत्र जप करावा.

तर तुम्हीही या सेवेत सहभागी व्हा आणि एका विशेष मंत्राचा जप करा.म्हणजे तुमच्या सर्व इच्छा श्री स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील…

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!