नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू धर्मात नारळा आणि सुपारीशिवाय कोणतेही पूजा अपूर्ण समजली जाते. म्हणून, प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो. कारण हिंदु धर्मात नारळाला लक्ष्मी देवीचे हे प्रतीक मानतात तर सुपारीला गणपतीचे प्रतीक मानले जाते.
प्रत्येक पूजेचे नारळ आणि सुपारी असणे खूप आवश्यक आहे, यामुळे देवी प्रसन्न होते. तसेच तीर्थस्थानी गेल्यास, तिथे नारळ घेऊन फोडले जाते.
त्यामुळे आपण असाच काहीसा एक सुपारीचा उपाय केल्यास आपल्या घरात पैसाची कधीच चणचण भासणार नाही. या प्रभावी उपायासाठी आपल्याला एक सुपारी एका ठिकाणी ठेवायचा आहे. त्या ठिकाणी ठेवल्यास,
त्यामुळे तुमच्या जीवनातील पैशांच्या सर्व समस्या दूर होतील, अचानक धनलाभ होईल,पैसा भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल.
तसे आपण पैसे कमवण्यासाठी अनेक प्रकारचे उद्योग तसेच उपाय आणि व्यवसाय करत असतो,तसेच काहीजण नोकरी करीत असतात.यातील प्रत्येक माणसाचा उद्देश हा प्रचंड पैसा, धन-संपत्ती कमवणे हाच असतो.
तसेच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, हाच असतो. मात्र हे धनसंपत्ती किंवा पैसा-अडका कमावताना, आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या किंवा अडचणी येत असतात, कधी कधी आपण मेहनत करूनही, भरपूर कष्ट करूनही, मात्र त्या प्रमाणात आपल्याला पैसा धन मिळत नाही.
कारण याच्यामागे अनेक कारणे असू शकतात, यामध्ये काही वेळा आपण राहत असलेल्या घरातील चुकीच्या पद्धती या गोष्टीला कारणीभूत ठरत असतात आणि म्हणूनच या चुका सुधारण्यासाठी नारळा विषयक काही उपाय वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत,
त्यापैकी हा एक उपाय म्हणजे सुपारीचा योग्य प्रकारे वापर केला तर आपल्याला धनसंपत्ती, पैशाच्या अडचणी, पैशाच्या येणाऱ्या समस्या सर्व दूर होण्यास मदत होईल.
आपल्याकडे एक पैसा येत असताना ज्या काही अडचणी येत असतील, त्या अडचणी दूर करण्यासाठी या उपायच उपयोग होईल. याचा खूप मोठा उपाय उपयोग आपल्याला होतो, त्यामुळे आपल्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो.
यासाठी तुम्हाला पहिलीची गोष्ट म्हणजे, आपल्याला घरी असलेल्या सुपारी घ्या, मात्र तुमच्याकडे घरी सुपारीचा नसेल, तर तुम्ही बाजारातून चांगल्या प्रकारचा एक सुपारी विकत घ्या. मात्र तो सुपारी घेताना तुम्ही तो नारळ सोडायचा नाही, तसेच त्याचा आवरण काढायचे नाही.
असा हा सुपारी आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल म्हणजे तो देवघरातील स्वामींच्या फोटो किंवा त्या ठिकाणी हा सुपारी ठेवायचा आहे, मग त्यावेळी आपल्याला पूर्ण श्रद्धने आणि मनोभावे श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायचे आहे. तसेच त्या नारळाची पूजा करायचे आहे.
मग पूजा केल्यानंतर हा नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि दोन्ही हातांमध्ये आपली जी काही नारळ धरुन जी काही इच्छा आहे,तसेच हा नारळ धरून आपल्याला ज्या काही अडचणी आहेत, आपल्याला जीवनात निर्माण झालेल्या ज्या काही समस्या आहेत,
आपल्याला स्वामींकडून कोणतीही इच्छा असल्यास, ती स्वामींना सांगायचे आहे. पुन्हा स्वामीचा फोटो किंवा मूर्तीच्या शेजारी आपल्याला हा सुपारी ठेवायचा आहे आणि मग त्यांच्या पायथ्याशी ठेवायचा आहे.
आपल्याला हा चमत्कारिक उपाय 7 दिवस करायचा आहे, म्हणजे त्यानुसार अशी पूजा आपल्याला तशीच ठेवायची आहे.
पण हा उपाय सुरू करण्यासाठी, गुरुवारचा दिवस शुभ लाभदायक मानला जातो, म्हणजे गुरुवारपासून ते पुढच्या गुरुवारपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. एकूण 7 दिवस हा उपाय केल्यानंतर आपल्याला हा सुपारी जवळच्या नदीमध्ये विसर्जित करायचा आहे.
तसेच ज्या ठिकाणी वाहते पाणी आहे, अशा नदीच्या ठिकाणी हा सुपारी विसर्जित करायचा आहे. असा हा सुपारी विसर्जित केल्यानंतर, काही दिवसांमध्येच आपल्याला जे काही पैशासंबंधी तिच्या काही अडचणी दूर होतील. तसेच जीवनातील बरेच समस्या सुटलेला दिसतील.
तुमच्या घरामध्ये पैसा, धन-संपत्ती येऊ लागेल.आपल्याला जाणवेल की,थोड्या दिवसानंतर तुमच्या समस्या पूर्णपणे सुटलेला असतील. तुमचं घर धन-धान्याने पैशाने भरलेला असेल. तुमच्या घरात सुख-समृद्धी, समाधान, आरोग्य ,ऐश्वर्य सर्व काही नांदेल.
अशा प्रकारे तुमच्यां जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या आणि अडचणी श्री स्वामी समर्थ याच्या कृपेने दुर होईल.।।श्री स्वामी समर्थ।। ।।श्री स्वामी समर्थ।।
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments