मोठा श्रावण सोमवार पासून रात्री झोपताना तव्यावर ठेवा ह्या वस्तू, पैसा पाण्यासारखा येईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  मोठा श्रावण सोमवार पासून रात्री झोपताना तव्यावर ठेवा ह्या वस्तू, पैसा पाण्यासारखा येईल..

किचन मध्ये दोन वस्तू अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. वास्तुशास्त्रानुसार तवा आणि कढई. तव्याशिवाय आपल्या किचनमध्ये भाकरी भाजू शकत नाहीत. थोडक्यात त्याशिवाय किचन हे अपूर्ण दिसत असते.या तव्याचे फायदे वास्तुशास्त्रामध्ये महत्त्व सांगितले जाते.

तव्यामुळे घराची प्रगती होते,तर याउलट जर तव्यासंबंधी काही चुका झाल्या तर, त्यामुळे आपल्या जीवनात राहुदोष उत्पन्न होण्याची शक्यता असते.याशिवाय घराची आर्थिक परिस्थिती बिघडते .

भाकरी करण्यापूर्वी किंवा चपात्या करण्यापूर्वी आपण एक छोटीशी गोष्ट आपल्याला नक्की करायची आहे.त्यामुळे आपल्या घराची बरकत होते तसेच घरात माता लक्षीचा वास होण्यास सुरुवात होते.

काही वस्तूंचा आपल्या जीवनात खुप मोठा प्रभाव पडत असतो. किचन हे आपल्या घरातील एक श्रेष्ठ स्थान असल्याचे सांगितले जाते. जितकं किचन व्यवस्थित असेल तितका आपल्या स्वयंपाक घर व्यवस्थित असेल

आपल्या जीवनामध्ये आनंदाची, सुखाची निर्मिती होत असते.कारण किचनमध्ये तयार होणारे अन्न सकारात्मक विचार आणि ऊर्जेने केल्यास,ते अन्न खाल्याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या किचनमध्ये वापरला जाणारा तवा, हा तवा कधी उभा करून ठेवू नका. महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या स्वयंपाक घरातील आपण कधीच उभा करून ठेवू नये ,

यामुळे वास्तुदोष याची निर्मिती होते. तसेच तुमची शेवटची भाकरी आहे किंवा चपाती दुसरी गोष्ट म्हणजे,आपली शेवटची अंतिम भाकरी किंवा चपाती असेल, हे आपण छोटी बनवा आणि बनवल्यानंतर तव्यावरच काही काळ ठेवायची आहे.यामुळे जेवण करताना जे दोष उत्पन्न होतात हे दोष समाप्त होतात.

स्वयंपाक पूर्ण झाल्यावर तेव्हा तुमच्या चपाती किंवा भाकरी संपूर्ण करून झाल्यावर शेगडीवर तवा तशाच ठेवू नका, त्यामुळे सुद्धा वास्तु दोषची निर्मिती होते.कारण या दोन्ही वस्तू राहू ग्रहाचे प्रतिनिधित्व करताना असतात.

राहू ग्रह हा आपल्याला आकस्मिक धनलाभ करून देत असतो. आपल्या जीवनामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात पैशांची प्राप्ती होऊ शकते.तसेच हा राहू ग्रह आपल्याला आकस्मिक सुखाचीही निर्मिती करू शकतो.

जर गरम तव्यावर पाणी शिंपडले तर यामुळे सुद्धा आपल्या घरात वाद उत्पन्न होतो.घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जेव्हा तुम्ही तवा किंवा कढई स्वच्छ करायला हवी.

तुमच्या घरात जर पाहुणे येत असतील किंवा शेजारी पाजारी येत असतील तर त्यांच्या दृष्टीस तवा किंवा कढई पडता कामा नये, कारण याने वास्तुशास्त्राच्या दृष्टीने धनाशी संबंधित आहेत.

तवा ठेवण्यासाठी जी सर्वोत्तम जागा आहे ती तुमच्या शेगडीच्या उजव्या बाजुला होय. याशिवाय वास्तू शास्त्रानुसार किचनमध्ये तवा कधीच उलटा ठेऊ नये.

जेव्हा तुमचा गॅस बंद असेल किंवा तुमची शेगडी बंद असेल तर,तेव्हा त्यावर काहीच ठेवायचं नाही. तसेच भाकरी करण्यापूर्वी किंवा चपाती करण्यापूर्वी चिमुठभर मीठ घ्यायचा आहे.

गॅस चालू करायचा आहे त्यावरती आपण तवा ठेवायचे आणि चिमूटभर मीठ टाकल्यानंतर, तवा स्वच्छ करा आणि मग त्यावर त्या पण भाकरी वाचा किंवा चपाती आपण करू शकता.

पहिली चपाती शक्य असल्यास ती गोमाते साठी आवश्यक काढुन ठेवा.यामुळे आपल्या घरात बरकत येण्यास सुरुवात होते.तसेच तवा कधीच लटकवून ठेवू नये, कारण त्यामुळे घरातील पैसे येण्याचे मार्ग बंद होतात,

त्यामुळे घराची बरकत थांबते.याशिवाय तवा नेहमी स्वच्छ केला पाहिजे,पण हा तवा स्वच्छ करतांना, कधीच धारदार शस्त्राचा वापर करू नये, कारण हे शुभ मानले जाते.
अशाप्रकारे तवा विषयक काही नियम आपण पाळल्यास,

राहुशी निगडित सर्व समस्या दूर होण्यास सुरुवात होईल.तसेच याशिवाय आकस्मिक धनलाभ सुध्दा होण्याची शक्यता असते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!