27 ऑगस्ट, पुत्रदा एकादशी अंघोळीच्या पाण्यात टाका ही वस्तू कोणतेही शत्रू किंवी शत्रूबाधा दूर..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज अंघोळ करणे खूप महत्त्वाचे आहे. दररोज अंघोळ केल्याने शरीराची चपळता आणि स्वच्छता देखील होते. दररोज अंघोळ करणे अनेक प्रकारच्या आजारांपासून आपल्याला दूर ठेण्याचे काम करतो.

आपण दिवसभर जे काही काम करत असतो तसेच जे काही खातो-पितो किंवा परिधान करीत असतो, त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर अवश्य पडत असतो. कारण घरातील वास्तुपुरुषांची आपल्या प्रत्येक कार्यावर नजर असते.

त्यामुळे आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम निर्धारित केलेले आहे, ज्यामध्ये आपल्यास अंघोळी संबंधित काही नियम सांगितलेले आहेत.

जसे की आपल्याला कोणत्या वेळी स्नान केले पाहिजे?, पण कोणत्या वेळी स्नान करणे योग्य आहे?, कसे स्नान केले पाहिजे ?, कसे कशाप्रकारे केले पाहिजे?,अशा प्रकारची सर्व माहिती हिंदु शास्त्रात दिलेली आहे.

यामध्ये वास्तुशास्त्रानुसार, महिलांनी स्नान संबंधित काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण घरातील महिला स्नान करतेवेळी,या काही नियम आमलात आणल्यास, घरांत सुख समृद्धी येते.भगवान श्रीकृष्ण आणि स्वामी समर्थ महाराज यांच्या मते महिला स्नान करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या.

यातील पहिली गोष्ट म्हणजे,महिलांनी सकाळी लवकर उठून सगळ्यात प्रथम स्नान केले पाहिजे. त्या नंतर स्वयंपाक घरात प्रवेश केला पाहिजे.त्यामुळे हिंदु शास्त्रामध्ये ब्रह्म-मुहूर्तावर स्नान करणे सगळ्यात शुभ मानले जाते,

कारण ही वेळ देवतांच्या स्नानाचे आहे. परंतु हे संभवत नाही, म्हणून सकाळी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर महिला स्नान केले पाहिजे.

कारण स्नान केल्यामुळे शरीरात स्फूर्ती टिकून राहते तसेच कामासाठी उत्साह कायम राहतो.आपले स्वास्थ्य चांगले राहते. आळस कमी होतो. नकारात्मक विचार मनात येत नाही, ज्याचा परिणाम घरातील इतर सदस्यांवर होत असतो.

याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे, स्नानानंतर देवाच्या पूजेला शास्त्रांमध्ये महत्त्व आहे.कारण स्नाननंतर देवाचे नामस्मरण केल्यामुळे व पूजा अर्चा केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते व सुखशांती येते,म्हणून महिलांनी स्नान केल्यानंतर सगळ्यात देवाचे नामस्मरण करावे.

त्यामुळे मानसिक तणाव दूर होतो तसेच राग, द्वेष नाहीसा होतात. स्नेह कायम टिकतो. तिसरी गोष्ट म्हणजे, मीठ.मीठ ही आपल्या रोजच्या खाण्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जेवणाचा स्वाद वाढवणे या व्यतिरिक्त मीठ वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण वस्तू मानली जाते.

जर घरात सतत कलम होत असेल, भांडणे होत असतील तर, त्या घरातील महिलानी अंघोळीच्या पाण्याच्या बादलीत मीठ मिसळा,त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करणे असते व राहू, केतूचा दुष्प्रभाव नष्ट होण्यास सुरुवात होते.

हा उपाय केल्यामुळे घरातील सगळी नकारात्मकता तणाव दूर होतो. सुख शांती व समृद्धीनांदते. तसेच महिलांना स्नान करतांना या एका गोष्टीकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे,

ती म्हणजे वास्तुशास्त्रानुसार महिलांनी स्नान करताना पूर्णपणे नग्न होऊन स्नान करू नये. कारण पद्मपुराण हे हिंदू धर्मातील मोठे पुराण आहे , त्यात सांगितले आहे की,भगवान श्रीकृष्णांनी गोपिकांची वस्तू चोरली,

त्यामुळे सगळ्या महिलांना त्यानुसार अशी शिकवण दिली आहे की, विवस्त्र होऊन कधीही स्नान करू नये.

कारण अपरोक्ष रीतीने तुम्हाला आसपासचे जीवजंतू बघत असतात. याशिवाय पद्मपुराणनुसार जेव्हा आपण अंघोळ करतो, तेव्हा आपले पूर्वज आपल्या आसपास असतात व आपल्या कपड्यामधून पडणारे पाणी ते ग्रहण करत असतात व तृप्त होत असतात.

पण विवस्त्र स्नान केले, अतृप्त राहतात व आपल्यावर नाराज होतात, म्हणून महिलांनी कधीही विवस्त्र होऊन स्नान करू नये . तसेच महिलांनी सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र होऊन कधीही स्नान करू नये.

या काही नियमाचे पालन महिलांनी अंघोळ करतेवेळी नक्कीच केले पाहिजे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!