31 ऑगस्ट, गणेश चतुर्थी गणपती बाप्पाला वाहा हे 1 वस्तू, इच्छा ताबडतोब पूर्ण होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,भाद्रपद महिन्यात संकष्टी चतुर्थीला पूर्ण मनोकामनाने गणपती बाप्पाची पुजा केल्यास, त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे विघ्न, दुःख आणि संकटे बाप्पा नक्की दूर करीत असतात.

याचबरोबर आपल्या मनातील इच्छा, मनोकामना सुद्धा पूर्ण होतात.त्यामुळे या संकष्टी चतुर्थीला व्रत किंवा उपवास नक्की केला पाहीजे. मात्र काही कारणास्तव जर तुम्हाला हे व्रत किंवा उपवास करणं शक्य नसेल, तर या संकष्टी चतुर्थी काही छोटे-छोटे उपाय आपण नक्कीच केले पाहिजे.

यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर मनातील इच्छा ,मनोकामना पूर्ती होण्यास मदत होते.यातील पहिला उपाय म्हणजे,ज्या मुला-मुलींचे लग्न होत नसेल किंवा लग्न कार्यात अडथळे येतात, विवाहासाठी योग स्थळ चालून येत नाही,

मग अशा वेळी या अडचणी दूर करण्यासाठी आपण संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांचा पूजन केले पाहिजे आणि प्रवाहाच्या माळेवर “ओम वक्रतुंडाय हुं, ओम वक्रतुंडाय हुं,ओम वक्रतुंडाय हुं या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा.

सर्वप्रथम भगवान श्री गणेशाची पूजा करावी आणि पूजा संपन्न झाल्यानंतर या मंत्राचा जप करावा,मग यानंतर आपण श्रीगणेशांना प्रसन्न करण्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. नतमस्तक होऊन आपली इच्छा, समस्या बोलून दाखवावी.

मग तसेच दुसरा उपाय म्हणजे, जर पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद-विवाद होत असतील किंवा तुमचे पती सोडून गेलेली असल्यास, तर पत्नी की त्याला पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपण स्त्री वशीकरण करू शकता.

यासाठी आपल्याला आपल्याला लाल हकीकची माळा लागणार आहे आणि मग या हकीकच्या माळेवरती याला लकीच्या माळ्यावरती ओम वक्रतुण्डाय हुं या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा.

तसेच त्याचबरोबर त्या व्यक्तीचे स्मरण सतत करावे. जी व्यक्ती तुम्हाला हवी आहे,ती व्यक्ती प्राप्त होईल.मात्र या उपायांचा कोणत्याही प्रकारे गैर उपयोग करू नका.

तिसरा उपाय संकष्टी चतुर्थी करावयाचा, ज्यांना कोणत्याही प्रकारे सर्वशक्तिमान व्हायचा आहे किंवा एखादी सिद्धी प्राप्त करायची आहे. मग त्यांनी कुंभार ज्या मातीपासून मडके बनवतो , त्या मातीपासून छोटीशी गणपतीची मुर्ती तयार करा.

आणि या गणपती मूर्तीची विधिवत पूजन करा आणि अकरा माळा किंवा 101 माळा ओम श्रीम रिम या मंत्राचा जप करा.या मंत्राचा अकरा माळा जप केल्यास, चमत्कारी लाभ प्राप्त होतात.

कोणत्याही प्रकारची सिद्धी आणि शक्ती प्राप्त करण्यासाठी आपण अशा श्री गणेशाचं पूजन करू शकता.

जय लोकांच्या जीवनात प्रचंड प्रमाणात शत्रू निर्माण झालेले आहेत, कोणतीही व्यक्ती जर तुमच्याशी शत्रुत्व भावनेने त्रास देत असेल, तर शत्रू विनाशसाठी तुम्ही कडुनिंबाच्या लाकडापासून बनलेल्या श्री गणेशमूर्तीचे पूजन करावे, अशी गणेशमूर्ती कडुलिंबाच्या गणेश मूर्तीचे पूजन केल्यास,शत्रू शांत होतात.

शत्रूंना वश करता येत किंवा शत्रू शांतीचा दुसरा उपाय म्हणजे, श्री बगलामुखी गणेशांची पूजा करणे होय. श्री बगलामुखी गणेशाचं पूजन संकष्ट चतुर्थी केल्यास ,शत्रू वरती विजय प्राप्त करता येते.

तसेच शत्रू शांतीसाठी कडुलिंबाच्या मुळांमध्ये आपोआपच श्री गणेशाची मूर्ती तयार होते,अशा गणपती मूर्ती समोर गणपतीच्या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा आणि अशा गणपती मुर्तीस चंदन आणि लाल रंगाची पुष्प म्हणजे फुले अर्पण करावीत.

अशा प्रकारच्या गणेशमूर्ती समोर हा मंत्राचा जप केल्यास तर शत्रू शांत होतात आणि वाईट शक्ती सुद्धा जवळ येत नाही. याशिवाय आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होत नाही.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!