बुधवारी चुकूनही 3 गोष्टी करु नका, नाहीतर घरात कलह निर्माण होतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवासाठी एक विशेष दिवस ठरवण्यात आला आहे. या दिवशी कोणते काम करावे या संबंधी काही नियम देखील ठरवण्यातल आले आहेत. म्हणजेच या दिवशी कोणते कपडे परिधान करावे कोणती कामे करावी हे सर्व नियम ठरवण्यात आले आहे.

हिंदू धर्मानुसार बुधवारचा दिवस आपल्या लाडक्या गणपती बप्पासाठी ठेवण्यात आला आहे. या दिवशी गणपतीची पुजा अर्चना केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

जर काही गोष्टी आपण बुधवारच्या दिवशी केल्या तर यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर आणि घरावर होत असतो, मित्रांनो त्या 3 गोष्टी आपण या दिवशी केल्या तर आपल्या आयुष्यावर त्याचे वाईट परिणाम होतात.

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवासाठी एक विशेष दिवस ठरवण्यात आला आहे.या दिवशी कोणते काम करावे या संबंधी काही नियम देखील ठरवण्यातल आले आहेत.

म्हणजेच या दिवशी कोणते कपडे परिधान करावे कोणती कामे करावी हे सर्व नियम ठरवण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक देवा साठी एक विशेष दिवस ठरवण्यात आला आहे.

या दिवशी कोणते काम करावे या संबंधी काही नियम देखील ठरवण्यातल आले आहेत. म्हणजेच या दिवशी कोणते कपडे परिधान करावे कोणती कामे करावी हे सर्व नियम ठरवण्यात आले आहे.

चला तर मग जाणून घेऊया त कोणते आहेत त्या तीन गोष्टी आपल्याला बुधवारच्या दिवशी करणे टाळायचे आहे.

पण या दिवशी काही गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या 3 गोष्टी आपण या दिवशी केल्या तर आपल्या आयुष्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. चला तर मग समजून घेऊयात कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी..

पहिल गोष्ट म्हणजे, स्त्री शक्तीचा अपमान करु नका. कारण ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी मुलीचा अपमान करू नये, या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला जाण्यापूर्वी मुलींकडून शुभेच्छा घ्या.

यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. त्याच प्रमाणे कोणत्याही किन्नराची चेस्टा या दिवशी करु नये. त्यांना या दिवशी भेटवस्तू दिल्यास तुम्हाला पुण्यप्राप्त होईल.

दुसरं गोष्ट म्हणजे, बुधवारी दूध कधीही जाळू नये. एवढेच नाही तर या दिवशी शक्यतो घरात खीर, रबडी सारखे पदार्थ बनवू नये.

यासोबतच बुधवारी मूग डाळ, धणे, पालक किंवा मोहरी, हिरवी मिरची, पपई आणि पेरू खरेदी करू नये.

याचबरोबर, तिसर गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी पुरुषांनी सासरच्या घरी जाऊ नये. यामुळे दुःखद घटनाही घडू शकते. याशिवाय बुधवारच्या दिवशी मावशी, वहिनी किंवा विवाहित बहीण-मुलीला बोलावू नये.

बुधवारी नवीन शूज आणि कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे या दोन्ही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय, यामधील सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ती म्हणजे ज्या लोकांच्या कुंडली मधील बुध ग्रह कमजोर आहे किंवा बुध ग्रह अशुभ आहे.

अशा व्यक्तीने बुधवारच्या दिवशी हिरव्या पालेभाज्या खाणे टाळायचे आहे, त्याच बरोबर बुधवारच्या दिवशी जमिनीची खरेदी किंवा पैशांचे व्यवहार करणे आपल्याला शक्यतो टाळायाचे आहे…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!