जर तुम्हाला आयुष्यभर पैशात खेळायचे असेल तर मंगळवारी हे काम नक्की करा, मंगळ मजबूत होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, मंगळवार हनुमानचा वार मानला जातो आणि या मंगळवारच्या दिवशी हनुमानाला प्रसन्न करणारे अनेक उपाय सुद्धा केली जातात. मानवी मनातील कोणतीही समस्या असू द्या.

जर घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडते किंवा कोणत्याही प्रकारची बाधा झालेली असेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल किंवा लक्ष्मी टिकत नसेल, पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले असतील.

किंवा अगदी तुमचा उद्योग धंदा चालत नसल्यास, कोणत्याही प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी मंगळवारच्या रात्री आपण भगवान हनुमान प्रसन्न करणारा हा एक छोटासा उपाय करू शकता.

आपल्याला केवळ 4 वातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा उपाय आपण सूर्यास्तानंतर म्हणजे अगदी कधीही करू शकता. रात्रभरात कधीही हा उपाय आपण हनुमानाच्या मंदिरात जाऊन केलात,

तर अति उत्तम आहे. त्याचं फळही अत्यंत जलद गतीने आपणास प्राप्त होतं. तुमच्या जवळपास अशाप्रकारे मारुतीचा मंदिर नसेल, तर तुम्ही तुमच्या घरातसुद्धा हनुमानाची प्रतिमा स्थापित करून त्या ठिकाणी प्रतिमेसमोर फोटोसमोर सुद्धा हा दिवा लावू शकता.

हा उपाय करण्यापूर्वी आपण संपूर्ण दिवसभरात मांसाहार करू नये. हा उपाय करण्यापूर्वी स्नान करावे किंवा हात-पाय धुऊन पुन्हा उपाय केला तरीही चालेल.

यासाठी जी सामग्री लागते, त्यामध्ये तो दिवा पण प्रज्वलित करणार आहे,त्यासाठी 4 वाती लागणार आहेत. लाल रंगाचा दोरा आणून त्याची वात तयारी केली तरीही चालू शकतं.

तसेच यासाठी आपल्याला तेल मोहरीचे तेल वापरायचे आहे. अनेक प्रकारची तंत्र-मंत्र करताना या मोहरीच्या तेलाचा सर्रास वापर केला जातो,

मोहरीच्या तेलाचा वापर करून सरसोच्या तेलाचा वापर करून केलेले उपाय तुटके शीघ्र फलदायी असतात. अशाप्रकारे आणि एक साबूत लवंग सुद्धा लागणार आहे.

तसेच प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून आपण फुटाणे आणि गूळ घेऊन जाऊ शकता.मग त्यानंतर हनुमान मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे.

आणि आपल्या उजव्या हातात किंवा डाव्या हातात आपण पकडायची करू शकता आपण आलेले आलेले आहेत त्याप्रमाणे त्यांच्या चरणी अर्पण करा नैवेद्य म्हणून आणि त्यानंतर आपल्या उजव्या किंवा आपणही साबुत लवंग पकडायचे आहे.

मग आपल्या जीवनात अशी काही समस्या आहे, अनेक प्रकारच्या समस्या, कोणतीही एक समस्या आपण या ठिकाणी बोलून दाखवायची आणि या समस्येतून मुक्त करण्याची प्रार्थना करायची आहे. मग या मंत्राचा जप करायचा आहे.हा जप कितीही वेळा करू शकतो.

“ओम नमो हनुमते भय भंजनाय सुखम कुरु कुरु फट् स्वाहा”

या उपाय केल्यास मनातील भीती दूर होते. मग ती हातातील लवंग त्या दिव्यात टाकायची आहे.मग हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे. मग यानंतर हा संपूर्ण उपाय करतांना “जय श्रीराम”,”जय श्रीराम”, या नावाचा जप करायचा आहे.

आणि मनातल्या मनात आपण प्रभू श्रीरामांनी आणि माता सीता यांचा दर्शन करायचे आहे आणि ₹ आपल्या जीवनातील या समस्या समस्या दूर करण्याची प्रार्थना करायची आहे.

कोणत्याही मंगळवारी रात्री हा उपाय केल्यानंतर आपण पुन्हा घरी परत यायचा आहे. मंगळवारी रात्री हा उपाय नक्की करून पहा

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!