28 जुलै, गटारी अमावस्या या राशींचे भाग्य चमकणार पुढील 11 वर्षं राजयोग..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,मानवी जीवनात सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. या काळात मनुष्याला अनेक चढ-उतार पहावयास मिळतात. तसेच परिस्थितीचा सामना करत सुखप्राप्तीच्या शोधात आपण जगत असतो.

आपल्या जीवनात कितीही नकारात्मक परिस्थिती असली तरी,ज्या वेळी ईश्वराची कृपा होते तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. उद्यापासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळा,या राशींच्या जीवनात येणार आहे.

त्यामुळे नशिबाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होईल. आता जीवनातील दुःखाचे दिवस संपण्याची वेळ लागणार नाही.त्यामुळे अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या आणि यातनांतून सुटका होण्याचे संकेत आहेत.

अतिशय मंगलमय काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार असून, लक्ष्मीच्या आशीर्वादाने दिवस येणार आहेत. आपल्या वैभवात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच गटारी अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते.

आषाढ महिन्यात येणा-या अमावस्येला गटारी अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. मान्यता आहे की, या दिवशी गरजु लोकांना अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो.

यावेळी दिनांक 28 जुलै 2022 रोजी गटारी अमावस्या साजरी होणार असुन अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींचे भाग्य चमकण्याचे संकेत आहेत…

1.मेष राशी: आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये अतिशय अनुकूल बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस संपणार आहेत.

या काळात आपली श्रद्धा आणि भक्ती फळाला येणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहोत.अपूर्ण राहिलेल्या आपल्या योजना या काळात पूर्ण होतील. जीवनात वारंवार येणारी संकटे दूर होतील.

परिस्थितीचा सामना करण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार असून, परिस्थिती सर्वच दृष्टीने अनुकूल होणार आहे. कार्यक्षेत्रात आपण राबविलेल्या योजना फळाला येणार असून ,कार्यक्षेत्राच्या विस्तार करून येण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील.

2. वृषभ राशी: कामात येणाऱ्या अडचणी आता संपणार आहे. आपल्या जीवनात सुख-समृद्धी आणि प्रगतीची दिवस येण्यास सुरुवात होईल. धनप्राप्तीचे नवे साधन आपल्याला प्राप्त होतील.

कमाईमध्ये वाढ होणार आहे. प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात मधील प्रेमात वाढ दिसून येईल. काही प्रवास घडण्याचे शक्यता आहे.जुन्या मित्र-मैत्रिणीच्या गाठीभेटी मुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

3.कर्क राशी: आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असताना दुःखा आणि परेशानी दूर होणार आहे.

एका नव्या कामाची सुरुवात करणार आहात.या काळात आपल्या जीवनातील अडचणी दूर होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल. आर्थिक आवक वाढणार आहे.

4.कन्या राशी: व्यापारात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक वाढ होणार होऊन, उद्योग व्यापारात नवीन चालना मिळणार आहे. घरातील वातावरण आनंदाचे राहणार आहे.

नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील.नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकुल आहे. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील,त्यामुळे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

5.तुळ राशी: तुळ राशींच्या लोकांसाठी हा काळ अतिशय समाधानकारक ठरणार आहे. येणारा काळात आपल्या जीवनासाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ हात आपल्याला प्राप्त होणार आहे.

मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. करिअर मधून धनलाभ होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ लाभकारी जाणार आहे.

6. वृश्चिक राशी: कौटुंबिक जीवनातील समस्या सुटणार आहे. कार्यक्षेत्र मनाला आनंदित करणारे शुभ घटना घडून येण्याचे शक्यता आहे. अनेक दिवसापासून आपण करत असलेला संघर्ष आता फळाला येईल.

आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनेल.नव्या कामाची सुरूवात करणार आहात. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशीब अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. वैवाहिक जीवनात सुखात वाढ होणार आहे. सर्व प्रकारच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!