आजचं देवघरात ठेवा या 3 वस्तू, अचानक पैसा, धनप्राप्ती, पैसा कधीचं कमी पडणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आजचं देवघरात ठेवा या 3 वस्तू, अचानक पैसा, धनप्राप्ती, पैसा कधीचं कमी पडणार नाही…

पैसा ही एक अशी गोष्ट आहे की ,जी मिळविण्यासाठी आपण आपले आयुष्य खर्ची घालतो; परंतु तो कितीही कमावला तरी बहुतेकांना समाधान मिळत नाही. अशांना पैसा कमीच पडतो.

अशी माणसं जणू पैशासाठी जगत असतात. खरं तर पैशानं सगळ्याच गोष्टी साध्य होतात असे नाही. मात्र, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य होतात.त्यामुळे आपल्याला पैसा आणि सुख दोन्ही मिळवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

पैसामुळे आपल्या घरात सतत भांडणे लागत असतील किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्यामुळे जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नसेल तसेच पैसा घरात टिकत नसेल.हु सर्व पीडा किंवा समस्या दूर करण्यासाठी एक उपाय केल्यास यातून आपण बाहेर पडतो.

पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही. काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो किंवा जर कमावलेला तुमच्याकडे पैसा टिकत नसेल.

तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळत नसेल, तसेच मनात सतत कोणती तरी चिंता असेल. याशिवाय सतत काहीतरी अडचण निर्माण होत असेल.आपल्या घरातील कटकटी असतील, भांडण असेल वाद-विवाद असेल,

तर कोणत्याही एका दिवशी तुम्ही आज चमत्कारी उपाय नक्कीच केला पाहिजे. तुमच्या घरातून सर्व काही वाईट किंवा नकारात्मक ऊर्जा नष्ट कण्यासाठी तुम्हाला फक्त एक छोटासा चमत्कारिक उपाय या दिवशी करायचा आहे.

तर याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तो नारळ देवघरात ठेवायचा आणि त्याची हळद-कुंकू आणि अक्षता टाकून पूजन करायचे आहे.

मग यानंतर तुम्हाला सकाळी तिथे नारळ ठेवून झाल्यावर, तुम्हाला संध्याकाळी त्याच दिवशी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला देवघरा समोर बसून,त्या नारळासमोर बसून एक वेळेस “कालभैरव अष्टक” एक वेळेस वाचायचे आहे.

कालभैरवाष्टक हे श्री स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या मूर्तीमध्ये दिलेले आहे. तुम्ही कालभैरव अष्टक वाचू शकतात.

मात्र तुमच्याकडे कालभैरवाष्टक ही पोथी नसेल, तर गुगल वर कालभैरवाष्टक मराठी असे सर्च केल्यास, तर तिथे मराठीमध्ये कालभैरवाष्टक तुम्हाला मिळेल. तर तुम्ही एक वेळेस कालभैरवाष्टक वाचायचे आहेत,मग हे कालभैरवाष्टक वाचून झाल्यावर, तुम्हाला तो नारण फोडायचा आहे.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की,तुम्हाला नारळ फोडताना ते पाणी नारळाचं पाणी एखाद्या वाटत जमा करायचा आहे,मग यामध्ये थोडं का असेना पण ते पाणी तुम्हाला जमा करायचा आहे.

मग यानंतर ते पाणी जर तुम्ही जमा केलं, तर तुम्हाला ते पाणी तुमचा संपूर्ण घरात शिंपडायचे आहे.

आणि तो प्रसाद नारळाचा प्रसाद घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे, असा हा चमत्कारिक उपाय तुम्हाला करायचा आहे..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!