महिलांना चुकूनही बोलू नका हे 2 शब्द, महालक्ष्मी होईल रुष्ट, सर्वनाश निश्चित….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,आचार्य चाणक्य, एक रणनीतिकार आणि महान अर्थशास्त्रज्ञ आणि बुद्धिमत्तेने समृद्ध, त्यांच्या धोरणांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य यांना समाजाची सखोल जाण होती,

म्हणून त्यांनी एक धोरण तयार केले, ज्यामध्ये त्यांनी लोकांना आनंदी, यशस्वी आणि प्रतिष्ठित जीवन कसे जगावे हे सांगितले आहे. चाणक्याची धोरणे आजच्या काळातही प्रासंगिक मानली जातात.

असे मानले जाते की जो व्यक्ती आपल्या धोरणांचे पालन करतो, त्याला आयुष्यात कधीही अपयशाला सामोरे जावे लागत नाही.

चाणक्यजींनी त्यांच्या नीतिशास्त्रात अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीने आपल्या मुलांसमोर आणि पत्नीसमोर कधीही बोलून दाखवू नयेत. सामान्यतः महिलांचा अपमान कधीही करू नये.

परंतु शास्त्रानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि चुकूनही 2 शब्दांचा वापर महिलांविषयी करू नये, अन्यथा महालक्ष्मी नाराज होते. शास्त्र, पुराणांचे आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहे.

सोशल मीडियाच्या या काळात आई, वडील, आजी, आजोबा, कर्क, काकू असा एकही व्यक्ती नसेल जो स्मार्टफोन वापरात नाही आणि यासोबतच इंटरनेटच्या या अथांग सागरात लोक स्वतःच्या कामाची गोष्ट शोधूनच काढतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला अशाच एक मॅसेज आमच्यापर्यंत आला, ज्यामध्ये लिहिण्यात आले होते की, महिलांना कोणते दोन शब्द चुकूनही बोलू नयेत.

चाणक्यजींच्या मते, चुकीचा व अपशब्द बोलल्याने त्याचा सर्वात जास्त त्रास होतो, त्यामुळे पत्नी आणि मुलांसमोर शब्दांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी.

कारण तुम्ही तुमच्या मुलांसमोर जसे वागाल तसेच ते तुमच्यासमोर वागतील.

आचार्य चाणक्य यांच्या मते आपण जे काही बोलतो किंवा कोणतीही क्रिया करतो. मुलं देखील तेच करू लागतात. म्हणूनच आपण मुलांसमोर अयोग्य भाषा वापरू नये तसेच पत्नीसोबत कधीही अपशब्द वापरू नये.

कारण पत्नीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, मुलांसमोर किंवा पत्नीसमोर अशा गोष्टी कधीही करू नका, ज्यामुळे त्यांचा त्रास होईल. कारण टोचून बोलल्याने.

आणि एखादे वाक्य तेच धरून बसल्याने मुलांचा आणि पत्नीचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे घरात भांडण होत राहतात. त्यामुळे तुमचे नाते तणावमुक्त ठेवण्यासाठी पत्नीशी नेहमी प्रेमाने बोला.

चाणक्य जी मानतात की जर तुम्हाला तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचे असेल तर तुम्ही स्वतः शिस्त पाळली पाहिजे. तरच तुमची पत्नी आणि मुलं शिस्त पाळतील.

तसेच, कुटुंबाशी नम्रतेने बोलले पाहिजे आणि रागापासून दूर राहावे. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!