19 एप्रिल मंगळवार अंगारकी चतुर्थी, इथे ठेवा 1 सुपारी आणि वाचा हे स्तोत्र, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, संकष्टी चतुर्थी हा हिंदू धर्माचा प्रसिद्ध सण आहे. हिंदू मान्यतेनुसार कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. इतर सर्व देवतांमध्ये गणेश हा पहिला पूज्य मानला जातो.

त्याला बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि विवेकाच्या देवतेचा दर्जा प्राप्त झाला आहे. भगवान गणेश आपल्या भक्तांचे सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात, म्हणूनच त्याला विघ्नहर्ता आणि संकटमोचन असेही म्हणतात.

हिंदू धर्मात देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपवास केले जात असले तरी , संकष्टी चतुर्थीचा उपवास भगवान गणेशासाठी खूप लोकप्रिय आहे.

19 एप्रिल मंगळवार या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. मंगळवारचा दिवस हा गणपतीचा दिवस असतो आणि या दिवशी येणारी चतुर्थी ही खुप महत्त्वाची आणि खूप मोठी मानली जाते.

मग ती संकष्टी असेल किंवा अंगारकी असेल, तर मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला मंगळी चतुर्थी देखील म्हणतात. शुभ चतुर्थी असते आणि खूप चतुर्थी असते.

तर या दिवशी आपल्याला सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही आपल्या देवघरात एक पुजेची सुपारी प्रत्येकाच्या घरात असते.

तर वापरलेली असेल, पूजलेली असेल तर परत ठेवायची नाही. तर तुम्हाला नवीन कोरी सुपारी आणायचे आहेत आणि आणखी सुपारी आपल्या देवघरात ठेवायचे आहे.

देवघराचा मधोमध ठेवायचे आहे. दुपारी ठेवताना त्या खाली जरासे पुढे चार दाणे  तांदुळाचे ठेवायचे आहे आणि मग त्यावर ती सुपारी ठेवायचे आहे. मग त्यानंतर सुपारीचे पूजन करायचे.

मग त्यांवर हळदी कुंकू अक्षता वाहून फुलं वाहून दिवा लावून अगरबत्ती लावून ओवाळणी करायची आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेस एक स्तोत्र वाचायचा आहे ते म्हणजे अथर्वशीर्ष होय.

अथर्वशीर्ष हे स्वामी समर्थांची नित्यसेवामध्ये दिलेले आहे. तिथून तुम्ही ते एक वेळेस मिळवू शकतात.

तर एक वेळेस अथर्वशीर्ष वाचून झाल्यानंतर हात जोडून गणपती बाप्पाला नमस्कार करायचा. अशा रीतीने 19 एप्रिलच्या दिवशी मंगळवारी तुम्हाला असे सुपारीचे पूजन करायचे आहे आणि अथर्वशीर्ष करायचे आहे.

तसेच दुसऱ्या दिवशी 20 तारखेला तुम्ही सकाळी उठुन एक सर्वात महत्त्वाचे कार्य करायचे आहे, ते म्हणजे तुम्हाला ती सुपारी घेऊन त्या सुपारीचे पाण्यात विसर्जन करायचे आहे.

पाणी नसेल तर कोणत्या मंदिरात जाऊन मंदिर नसेल तर कोणत्याही झाडाखाली तिला ठेवून द्यायचा आहे, अशा रीतीने तुम्ही अंगारकी चतुर्थी ची पूजा करायचा आहे…

कारण या दिवशी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा पराभव करणारी चतुर्थी. संकष्टी हा संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘कठीण प्रसंगातून सुटका’ असा होतो.

या दिवशी मनुष्य आपल्या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी गणपतीची पूजा करतो. पुराणानुसार चतुर्थीला गौरीपुत्र गणेशाची पूजा करणे फार फलदायी असते.

या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्र उगवण्याच्या वेळेपर्यंत उपवास करतात. संकष्टी चतुर्थीला पूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा केली जाते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!