125 वर्षांनी महासंयोग, 8 नोव्हेंबर चंद्रग्रहणात या राशींचे भाग्य चमकणार, पुढील 7 वर्ष राजयोग…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ज्योतिषानुसार ग्रह-नक्षत्राची बदलते तिथी मनुष्याच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक घडामोडी घडवून आणत असते. जेव्हा ग्रह-नक्षत्र नकारात्मक असतात, तेव्हा मनुष्याच्या जीवनात जे काही घडत असते, नकारात्मक घडत असते.

मात्र हीच ग्रहादशा अनुकूल बनते, तेव्हा व्यक्तीचे नशीब चमकदार होण्यास सुरुवात होत असते. आपल्या जीवनात कितीही संकटानी भरलेला असो आपल्या जीवनात कितीही वाईट काळ सरला असुद्या, जेव्हा नक्षत्राच्या स्थितीमध्ये बदल घडून येतो.

तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील परी मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

अशाच काहीशा सुंदर काळाची सुरुवात या राशिच्या जीवनात होण्याचे संकेत आहेत. आता आपल्या नशीबाला एक सकारात्मक प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे.

यांच्या जीवनातील गरिबीचे दिवसात संपणार आहेत. आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून, वैभवाचे आपल्या वाट्याला येणार आहेत.

आता आपल्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. नकारात्मक काळात समाप्त होणार असून, शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

पण बदलत्या परिस्थितीत सकारात्मक बनते, तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून वेळ लागत नाही. नक्षत्राचे स्थिती जेव्हा शुभ होते, तेव्हा व्यक्तीचा भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

नक्षत्र जेव्हा प्रतिकूल किंवा वाईट असतात, तेव्हा आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला हवे तसे यश प्राप्त होत नाही. पण जेव्हा ग्रह-नक्षत्र शुभ आणि सकारात्मकता बनतात, तेव्हा थोडीशी जरी मेहनत केली तरी भरपूर यश प्राप्त होऊ शकते.

त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडवून आणायची असेल, तर ग्रहनक्षत्राची अनुकूलता आवश्यक असते.

8 नोव्हेंबर 2022 रोजी भरणी नक्षत्र आणि मेष राशीला खंडग्रास चंद्रग्रहण होईल. ते भारतातही दिसणार आहे. दोन ग्रहणे दिसणार आणि दोन ग्रहणे दिसणार नाहीत.

1.मेष राशी: चंद्रग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो, परंतु ज्या राशीत ग्रहण होते त्या राशीवर त्याचा अधिक प्रभाव पडतो. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण मेष राशीत होत आहे.

त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रहणकाळात प्रवासात सावधगिरी बाळगावी. मानसिक तणाव असू शकतो आणि गोंधळ होऊ शकतो. हे टाळण्याचा प्रयत्न करा. यासोबतच अहंकार आणि वाणी दोषही टाळावेत.

2. कन्या राशी: होणारे सूर्य आणि चंद्रग्रहण धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला नोकरी व्यवसायात खूप चांगले परिणाम मिळू शकतात. अनेक दिवसांपासून सुरू असलेली पैशांची टंचाई संपुष्टात येऊ शकते.

या ग्रहणकाळात तुम्हाला कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. नुकसान होण्याची शक्यता राहील.

आर्थिक बाजू मजबूत दिसू शकते. तुमचे रखडलेले काम यावेळी पूर्ण होऊ शकते. वाद आणि तणावाच्या परिस्थितीत नुकसान देखील होऊ शकते.

3.सिंह राशी: या राशीच्या लोकांवर दोन्ही ग्रहणांचा शुभ परिणाम होऊ शकतो. या काळात तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत असू शकते. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे.

उत्पन्नाचे स्रोत वाढतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या काळात लहान सहलीची संधी मिळेल. कर्जातून रात्र निघण्याची शक्यता आहे. वाद आणि तणावाच्या परिस्थितीत नुकसान देखील होऊ शकते. ग्रहणाचा प्रभाव टाळण्यासाठी भगवान शिवाची पूजा करावी.

4.वृषभ राशी: या काळात वृषभ राशीच्या आनंदाची बहार येणार आहे. आपल्या जीवनातील संघर्ष संघ आता समाप्त होणार आहे. जीवनात सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

आपल्या जीवनात अडचणी आता दूर केले. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये नव्या परिस्थितीला सुरुवात होणार आहे. कार्यक्षेत्रात आता विस्तार घडून येणारा आहे.

आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून, हाती पैसा खेळता येणार आहे. कामात यश प्राप्त होईल. जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहे.

5. तुळ राशी: तुळ राशीला माता लक्ष्मीच्या आशीर्वाद प्राप्त होण्याचे संकेत आहेत. भगवान शनीची विशेषतः आपल्या राशींवर बरसणार असुन, प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

नातेसंबंधात चालू असणारा ताण-तणाव आता दूर होईल. भाऊबंदकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. या क्षेत्रात आपले संबंध सुधारतील.

आपल्या कामाचे कौतुक होणार आहेत. ध्येयप्राप्तीसाठी आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल.

6.वृश्चिक राशी: वृश्चिक राशीच्या जीवनात चालू असणारा मानसिक ताण-तणाव आता पूर्णपणे दूर होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणारा दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता दूर होणार आहे.

हा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा आहे. नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल होणार आहेत. उद्योग व्यवसाय आणि व्यापारातून आपली आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे.

आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या उत्साह आणखीनच वाढणार आहे. या काळात व्यवसाय यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

7. कुंभ राशी: कुंभ राशीसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणारा आहे. स्वामींच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी राहणार असून, आपल्या जीवनातील पैशाची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत.

काळ आपल्या जीवनात जे काही अडचणी येत होत्या, त्या आता पूर्णपणे दूर होणार आहेत. आपल्या मनात असणारे नकारात्मक विचार आता दूर होतील.

समस्या मिटणार असून, धनलाभाचे योग जमून येणार आहेत. या काळात आपल्या ओळखीमध्ये वाढ होईल त्याचा त्याचा लाभ होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!