पेढे घेऊन तयार राहा, उद्याचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणारा वर्षातील सर्वात मोठी खुशी…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ज्योतिषानुसार क्षेत्राची शुभस्थिती परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी पुरेशी असते. काळानुरूप बदल त्या ग्रहनक्षत्राचा मानवी जीवनात खूप मोठा प्रभाव पडत असतो.

मानवी जीवनात काळ आणि परिस्थिती कधीही सारखी नसते, जीवनाचा कठीण प्रवास करत असताना मनुष्याला अनेक अडचणींचा सामना करतो. अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि अनेक अपमान भोगावे लागतात.

दुःख दारिद्र्यची स्थिती अनुभवावी लागते. पण ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा अनुकूल बनते, तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी वेळ लागत नाही.

उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा अनुकूल काळ या राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. वाईट काळ संपतो आणि सुखाचे दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात.
ग्रह-नक्षत्रे जेव्हा शुभ बनतात, तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी लागत नाही.

वाईट काळ संपतो आणि सुखाची सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात. जिवनातील वाईट स्थिती कठीण परिस्थिती समाप्त होते आणि यश प्राप्ती मनुष्याच्या वाट्याला येते.
विजयाच्या दिशेने मनुष्याच्या जीवनाचा प्रवास सुरू होतो.

उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आता प्रगतीला वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली आपली कामे येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत.

कारण कालच मंगळ ग्रहांचे राशी परिवर्तन झाले असून आज मध्यरात्रीनंतर वैशाख कृष्णपक्ष रेवती नक्षत्र दिनांक 27 हे रोज शुक्रवार लागत आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असुन अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.

मंगळाचा सकारात्मक प्रभाव आणि माता लक्ष्मीच्या कृपेने या काही खास राशींचे नशिब चमकण्याचे संकेत आहेत

1. मेष राशी: मेष राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. मेष राशिच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आता काळ लाभदायक ठरणार आहे. जीवनात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होईल.

या काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण करत आहात यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात.

2. वृषभ राशी: वृषभ राशीसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. वृषभ राशीसाठी प्रगतीचे मार्ग आता मोकळा होणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामांसाठी प्रयत्न करत आहात, ती कामे आता आपले यशस्वी ठरणार आहेत.

त्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आता उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहेत. सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला होण्याचे संकेत आहेत. मानसिक तान तनाव आज देखील सामोरे जावे लागते. पण आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाची सुरुवात होणार आहे.

3. कर्क राशी: कर्क राशीसाठी उद्याचा शुक्रवारपासून येणारा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या कुटुंबावर भरपूर प्रमाणात प्रेम करता. आपल्या कुटुंबातील लोकांचा आपण आदर करतात किंवा त्यांना फार जीव लावता.

येणारा काळ त्यांच्यासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करणार आहात. कुटुंबातील लोकांचा देखील पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्याला सांसारिक सुख आता या काळात उत्तम लाभण्याचे संकेत आहे.

या काळात आपल्याला सावध राहणे मात्र थोडेसे आवश्यक आहे. या काळात लक्ष्मी नारायणाची पूजा करणे आवश्यक आहे लक्ष्मीनारायणाची विधिवत पूजा करून प्रसादाचे वाटप करण आपल्यासाठी आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम फलदायी ठरणार आहे

4. कन्या राशी: आता माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या बरसण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.

मानसिक सुख मिळेल. मनावर असणारे चिंतेचे दर्पण आता दूर होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या मनाला जी चिंता सतावत होती ती आता काहीसी दूर होणार आहे. मित्र देखील आपली मदत करतील.

आता इथून पुढे एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. पण त्यांची गती वाढवणे आवश्यक आहे. मेहनत करावी लागणार आहे. नशिबाची साथ असलेल्यांनी माता लक्ष्मी साजरी आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार आहे.

5. वृश्चिक राशी: या राशींच्या जीवनातील अडचणीच्या काळातच समाप्त होणार आहे. या राशिच्या जीवनात जीवनात चालू असणारे अडचणी किंवा कामात वारंवार अडचणी येत आहे त्याचा काहीसा कमी होणार आहेत.

नवीन क्षेत्रात देखील पदार्पण करू शकता. एखाद्या नव्या कामाची सुरुवात करू शकता. हे एखाद्या नव्या क्षेत्रात पदार्पण करण्याचा योग आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून ज्या आर्थिक अडचणी येत होत्या त्या आता दूर होणार आहेत. नव्या उत्साहाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे.

6. मीन राशी: मीन राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात आपल्या कामात अडचणी येत होत्या किंवा पारिवारिक जीवनात समस्या निर्माण झाल्या होत्या.

त्या आता काहीसा दूर होणार आहेत. परिवारी जीवनात निर्माण झालेले वाद देखील आता मिटणार आहेत. आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. नोकरीत आनंदाची बातमी कानावर येऊ शकते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!