27 सप्टेंबर, मोठा मंगळवार, नवरात्रीत इथे ठेवा 1 नारळ आणि 5 तांदूळ, अशी सुवर्णसंधी पुन्हा मिळणार नाही..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,हिंदू पंचागानुसार शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. या दिवशी घटस्थापनेच्या पहिला दिवशी शारदीय नवरात्रीची सुरुवात होईल. मग येणारे 9 दिवस नवरात्रीमध्ये असेल.

मग त्यानंतर दसरा येईल आणि आपले हिंदु सणवाराना सुरूवात होईल. परंतु नवरात्रीमध्ये अशी मान्यता आहे की, देवी आपल्या सगळ्यांचा घरोघरी येते.

आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी ते काम सफल करण्यासाठी एका उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या दिवशी आपण एक विशिष्ट महत्वाचे काम करण्यासाठी बाहेर पडाल.

कामासाठी बाहेर पडण्याआधी आपण सकाळी आपल्या आई वडिलांचे पाय जरूर पडावे. जर तुमच्या आई वडील हयात नसतील किंवा तुमच्याजवळ नसतील तर अशा वेळी त्यांचे नामस्मरण करून व फोटोला नमस्कार करून आशीर्वाद जरूर घ्या.

आणि आपल्या या कार्यामध्ये यश मिळण्यासाठी प्रार्थना अवश्य करा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या घरात राहतो त्या घरातील प्रवेशद्वार त्याच्या उंबरठ्यावर उजव्या हाताने मीठ जरूर टाका आणि त्यानंतर कामासाठी बाहेर पडा.

एकदा कामासाठी बाहेर पडल्यानंतर पुन्हा आपल्या घरात वळून यायचे नाही आहे. कार्यसिद्धी होण्याचा हा प्रभावी असा टोटका आहे सोबतच तुम्ही आपल्याजवळ एक साबुत नारळ त्याची शेंडी काढली गेली नाही आहे.

असे नारळ सुद्धा आपल्या सोबत घेऊन जा आणि या नारळा वर आपल्या देवघरातील थोडेसे कुंकू लावायचे आहे. जे लोक बाहेरगावी राहतात.

त्या लोकांनी कोणत्याही प्रकारचे कुंकू नारळाला लावू शकतात आणि हा नारळ आपल्याला आपल्या सोबत घेऊन जायचे आहे.

ते संपूर्ण काम होईपर्यंत आपल्याला हा नारळ सोबत ठेवायचा आहे. मग त्या कामाला कितीही दिवस लागू द्या. एकदा का ते कार्य पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ते नारळ गणपती बाप्पाच्या मंदिरात नेऊन दक्षिने सह अर्पण करायचा आहे.

जे यश आपल्याला मिळालेला आहे त्या यशासाठी गणपती बाप्पाला मनोभावे आभार प्रार्थना करायची आहे त्यामुळे आपले कार्य सिद्धीस जाऊन आपले जीवन सुखी होईल.

याचबरोबर, शारदीय नवरात्रीमध्ये माता दुर्गाला लाल कापड अर्पण करावे. असे मानले जाते की, यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल.

तसेच शारदीय नवरात्रीमध्ये मुलीची शुभ मुहूर्तावर पूजा करून तिला खीर पुरी खाऊ घाला आणि तिला लाल वस्त्र देऊन आदरपूर्वक निरोप द्या.

यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. याशिवाय शत्रूंमुळे त्रास होत असेल तर माता दुर्गेच्या मंदिरात जाऊन तिला पिवळी फळे आणि मिठाई अर्पण करा आणि पूजेच्या ठिकाणी 5 लवंगा अर्पण करा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!