स्वामी म्हणतात की, सकाळी उठल्यावर जर तासाभरात घरात या 3 गोष्टी दिसल्या तर माझा शुभ संकेत आहे..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, सकाळी उठल्यावर या गोष्टी व वस्तू दिसल्या तर हा स्वामींचा संकेत आहे व त्या गोष्टी किंवा वस्तू शुभ मानले गेले आहेत. आपली दररोजची नवीन सकाळ नवा आनंद, नवा उत्साह आणि नवी स्वप्नं घेऊन येते.

आपण सकाळी उठल्यावर आपल्याला काहीतरी नवीन करण्याची आशा असते. असं म्हटलं जातं की, दिवसाची सुरुवात चांगली झाली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. दिवसभरात काही तरी चांगल्या गोष्टी घडतात.

कधी कधी नैसर्गिक काही अशा गोष्टी दिसतात ते आपल्याला संपूर्ण दिवसाची निगडित असतात आणि या गोष्टींचे दिसणे आपल्यासाठी शुभ मानले जाते.

चला तर जाणून घेऊया कोणते आहेत शुभ गोष्टी आणि वस्तू जी ज्यांचे दर्शन झाल्यावर आपल्याला दिवस चांगला जातो. यातील पहिली म्हणजे, भिंतीवर सरपटणारी कोळी होय.

सकाळी सकाळी जागे झाल्यावर आपल्याला भिंतीवर जर कोळी दिसला तर हे आपल्यासाठी बढतीचा शुभ संकेत आहे. सकाळच्या वेळी भिंतीवर कोळी दिसणे अत्यंत शुभ मानले गेले आहेत.

नंबर 2 म्हणजे, गाय आपल्या दारी येणे हे अत्यंत शुभ संकेत मानले जाते. सकाळच्या वेळेस गाय आपल्या दारी येऊन हंबरत असल्यास शुभसूचक आहे, त्याचा अर्थ असा आहे की, देवी महालक्ष्मी स्वतः आपल्या दारी चालत आलेले आहे.

अशा वेळी जर गाईची पूजा करा तिला खाण्यासाठी पोळी द्या. नंबर 3 म्हणजे, काळात काहीतरी स्वर घुमत असल्यास, सकाळी उठल्या उठल्यावर कोणत्या देवळातील घंटीचा आवाज आल्यास ते फार शुभ मानले गेले आहे.

याचा अर्थ असा की, देवाची कृपा आपल्यावर अनंत आहे व त्याचा शुभारंभ आहे. आपल्या कामामध्ये सगळे येणारे अडथळे दूर होण्याची वेळ येऊ पाहत आहे.

आपल्याला घरातून कामानिमित्त बाहेर पडताना जर का आपल्या घरात पूजा करण्याचा आवाज आला किंवा आरतीचा आवाज झाला तर ते फार शुभ सूचक आहे.

नंबर 4 म्हणजे, जर पक्षांचा आवाज सकाळी उठल्या उठल्या आपल्या गॅलरीत किंवा खिडकीत किंवा गच्चीवर कबूतर, पोपट, चिमणी यांसारखे पक्षी चिवचिवत असतील तर हे अत्यंत शुभ संकेत मानले जाते,

याचा अर्थ असा आहे की, आता आपले चांगले दिवस सुरू होऊ पाहताहेत. आपल्यावर देवाची कृपा दृष्टी आहे. देवाचे दूत पक्षी म्हणून आपल्याला तो शुभ संकेत द्यायला आले आहेत.

घरात पक्ष्यांना खाण्यासाठी दाणे व पिण्याच्या पाण्याची सोय करावी.

नंबर 5 म्हणजे, सकाळी शेन किंवा सोनं, हिरवे गवत दिसल्यास शुभ संकेत आहे. या सर्व वस्तू आपल्याला बांधून ठेवतात आणि आपल्याला दिवस चांगला जातो या सर्व वस्तूंचे तिने आपल्यासाठी शुभसूचक आहे.

सकाळी ही वेळ खूपच शुभ आहे. कारण सकाळी 4 ते 5 ब्रह्म मुहूर्त मानला जातो. असं म्हटलं जातं की, देव पृथ्वीचे भ्रमण करत असतात. त्यामुळे सप्ताहात त्या वेळेस गुरुचरित्राचे पारायण ठेवले जाते.

सकाळी 4 ते 6 या वेळेत केलेला अभ्यासही लक्षात राहतो।. याचबरोबर असं म्हटलं जातं की या वेळेस खूप कमी लोक जागे असल्यामुळे देवाची ऊर्जा असते ती थेट आपल्यापर्यंत पोहोचते त्यामुळे या वेळेत केलेले कोणतेही काम चांगले एकाग्रतेने होते.

अशी एक म्हण आहे, ” लवकर निजे, लवकर उठे त्यासी धनसंपदा लाभे,” तर हे आहेत स्वामींचे संकेत, याशिवाय आपण करोडपती होण्याचे पुढील 3 संकेत मिळत असतात..

त्यातील पहिला संकेत आहे म्हणजे जेव्हा तुम्हाला स्वप्नांमध्ये स्वामींचे दर्शन घडू लागले तर तुमच्यावर स्वामींची अस्सीम कृपा होत आहे. स्वामी तुमच्यावर प्रसन्न होत आहेत हीच ती योग्य वेळ आहे पावले योग्य उचलण्याची.

तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार आहे. दुसरा संकेत आहे तो म्हणजे तुम्हाला रात्री 3 नंतर कोणत्यातरी कारणाने जग येत असेल तर लक्षात घ्या कि तुमच्याकडे खूप पैसा येणार आहे.

रात्री 3नंतरची जी वेळ असते ती ईश्वराच्या जागृतीची वेळ असते. ह्या वेळी सर्व देवीदेवता जागे होत असतात आणि ज्या नशिबवान ज्या व्यक्ती आहेत त्यांना देवीदेवता सर्व त्यांना हवे ते देत असतात.

अश्या लोकांना माता लक्ष्मी लवकर पावत असते. ह्यात 3 नंबर चा संकेत आहे तो म्हणजे तुमच्या स्वप्नात तुम्हाला उंच उंच पर्वतरांगा दिसत असतील आणि त्यावरून वाहणारा धबधबा दिसत असेल आणि ह्याचे पाणी तुम्ही पीत असाल तर

हे जे स्वप्न आहे कि आपल्याला मध्यरात्री पडलेले आहे. अश्या वेळी तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत आहेत. ह्यावेळेस आपल्याला श्रीमंत होण्याचे मार्ग मिळतात
तर ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!