मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कुटुंबासाठी महिलांनी या दिवशी करावा स्वामी उपवास..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास तसेच तुम्हाला काही अडचण असेल किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल.

आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा 1 अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. ह्या मंत्राचा किंवा उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा, तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल.

कारण अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात.

आपल्या संपूर्ण घरावर सतत कोणती ना कोणती अडचण किंवा संकटे येत असतात आणि त्यामुळे संपूर्ण परिवाराला या गोष्टीचा त्रास होत असतो.

तसेच काही लोक या संकटांमधून जात असतात. तेव्हा आपण खूप प्रयत्न करून देखील ही अडचणी आणि संकटे काही पिच्छा सोडत नाहीत.

एका मागोमाग येतच राहतात.त्यामुळे यावर एक आपण हा महत्त्वाचा उपाय केल्यास ही संकटे कायमस्वरूपी दुर होतील.तसेच असे सांगितले जाते की, हा उपाय फक्त स्त्री यांनी करायला पाहिजे.

त्यामुळे पतीच्या उज्वल आयुष्यासाठी तसेच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी महिलांनी हे सोपे काम नक्की करावे.

त्याचबरोबर त्या महिलेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. तसेच हे काम अविवाहीत महिला किंवा विवाहित महिला देखील करू शकतात. यामध्ये हे काम,उपाय अविवाहित महिलांनी केले तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला याचा लाभ होईल .

आणि तसेच विवाहित महिलांनी केले तरी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा लाभ होण्याची शक्यता असते. त्यामुळे विवाहित स्त्रियांनी हे काम केल्यास, त्यांच्या पतीला जास्त लाभ होऊ शकतो, म्हणून कोणत्याही महिलेने जर हे विश्वासाने मनोभावाने काम करावे.

याशिवाय हे काम फक्त महिलांनी करायचे आहे कारण हिंदू धर्मातील शास्त्रानुसार ,महिला ही घराची लक्ष्मी असल्याने ,तिने केलेले प्रत्येक काम त्या कुटुंबातील सर्व लोकांना लाभदायक होत असते.त्यामुळे ही फक्त दोन कामे या महिलांना नित्यनियमाने करावी.

यातील पहिले काम म्हणजे, रोज सकाळी उठल्यानंतर देवपूजा करून, उगवत्या सूर्याला अर्घ्य म्हणजे एका तांब्यात जल अर्पण करायचे आहे. याशिवाय हे जल स्त्री यांनी अर्पण करताना,

सूर्यदेवाला प्रार्थना करावी की,माझ्या कुटुंबावर सर्व प्रकारच्या संकटे आणि समस्या पासून माझ्या कुटुंबाला दूर ठेव,आमचे रक्षण कर ,अशी प्रार्थना करावी.

यामध्ये जर वैवाहिक महिला असल्यास, त्यानी पतीच्या आणि आपली मुलं असतील तर मुलांच्या भविष्यासाठी विवाहित महिला ने प्रार्थना करायची आहे.

यासह अविवाहित स्त्री यांनी आपल्या परिवारासाठी शुभ प्रार्थना करावी,त्यामुळे त्याच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचे समस्या किंवा संकट येणार नाही. याशिवाय दुसरे काम म्हणजे, महिलांनी “श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा” या ,पोथीमधून एक वेळेस “श्री राम रक्षा” याचे वाचन करावे.

असे केल्यास, भगवान श्री राम आपले रक्षण करण्यास तत्पर असतील, असे पुराणात उल्लेख आढळतो.

त्यामुळे स्त्री यांनी नियमितपणे रोज सकाळी सूर्याला अर्घ्य दयावे तसेच आपल्या कुटूंबासाठी सूर्य देवाला प्रार्थना करायची आहे आणि संध्याकाळी राम रक्षा या पोथीचे वाचन करायचे आहे.

हे केल्यास ,त्या महिलेच्या कुटुंबावर किंवा कुटुंबातल्या लोकांवर कधीही संकट येणार नाही तसेच मुलांचे भविष्य चांगले होईल .

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!