कोणताही नवस न करता पावणारे दैवत म्हणजे “श्री स्वामी समर्थ”, फक्त हि एक गोष्ट करा !!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट प्रसिध्द आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. तसेच याशिवाय भक्तांच्या समस्या या स्वामी न सांगताच ओळखतात,

आणि त्याचे निवारणही करत असतात.त्यामुळे आपल्याला फक्त त्यांची मनोभावे पूजा केली पाहिजे.”भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..!” हे अशा शब्दांंमधून श्री स्वामी समर्थ,आपल्या भक्तांताना सांगतात की, भक्तांनी जर पूर्ण मनोभावे पूजा केल्यास ,त्यांना यांचा नक्कीच फलप्राप्ती होईल.

कोणताही नवस न करता पावणारे दैवत म्हणजेच तर श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला प्रश्न पडेल की कोणताही नवस न करता स्वामी महाराज कसे पावतात तर कसे प्रसन्न होतात कसे आपल्यावर कृपा करतात.

तर स्वामी महाराजा असे दैवत आहे की ते भक्तांचीच सेवेंकरांची सेवा बघून भक्ती बघून आपल्या मनातील भावना बचून प्रसन्न होत असतात. आपल्याला पावत असतात. आपल्याला कोणताही तर नवस करण्याची गरज नाही.

त्यांच्या समोर कोणतीही इच्छा सांगण्याची गरज नाही किंवा त्याच्याच समोर बसून किंवा केंद्रात मठात जाऊन काही मागण्याची सुद्धा गरज नसते.

कारण ते दैवत असे आहेत की, आपल्या मनातले ओळखून जातात. आपल्याला भरभरून सर्व काही देतात. पण हे भरपूर आणि सर्वकाही त्याच भक्ताला त्याच सेवेकराला मिळते.

जो खरा असतो जो खन्या मनाने स्वामींची सेवा करतो. जो खऱ्या मनाने श्रद्धेने स्वामींची भक्ती करतो आणि त्या भक्तीमध्येच त्या सेवेमध्ये भरपूर पारायण भरपूरच मंत्रजप किंवा काहीतरी खूप जास्त वाचन करण्याची सुद्धा गरज नसते.

मनोभावाने श्रद्धेने तर स्वामींवर विश्वास ठेवून मनात खरेपणा घेऊन जर तुम्ही स्वामी समोरच बसून फक्त एक माळ श्री स्वामी समर्थ हा जप केला, तरी स्वामी महाराज पावतीलच तरी स्वामी महाराज प्रसन्न होतील.

आणि तुम्हाला भरभरून सर्वकाही देतील मग तुम्हाला काही दुसरा करण्याची गरज नाही म्हणूनच जेही कराल 5 मिनिटाच किंवा 2 मिनिटाच 1 माळ ती श्रद्धेने विश्वासाने मग पारायण स्तोत्र वाचन भरपूर प्रकारचे नामजप करण्याची सुद्धा गरज नसते, म्हणून स्वामी समर्थ असे देवत आहेत.

जे नवस न करता पावतात फक्त श्रद्धा हवी विश्वास हवा आणि मनोभावाने आपण ती कृती से काम ती सेवा करायला पाहिजे. कारण भाग्य म्हणजेच नशीब,

हे आपल्याला काही वेळा साथ देत नसते आणि हेच नशीब साथ न दिल्यामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या किंवा दोष निर्माण होतात.त्यामुळे ह्या नशिबाची साथ हवी असेल तर बरेच प्रभावशाली उपाय वर्णिलेले आहेत.

हे उपाय केल्यास नशिबाची साथ मिळू लागते, याशिवाय आपण केलेले प्रत्येक देवाच्या सेवेचे जलद गतीने फलप्राप्ती होण्यास मदत होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!