घराच्या मुख्य दरवाजा मधील या वस्तू, देत असतात गरिबीचा आमंत्रण.. पहा कोणत्या..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,कितीही देवाची पूजा करा किंवा आराधना उपासना करा. या 9 चुका करणार्‍या जीवनात नेहमी गरीबच राहतात. बरेच लोक श्रीमंतीसाठी ज्योतिषी उपाय करतात, मात्र कोणताही उपाय काम करत नाही.

कितीही देवाच्या आराधना केली तरी हे देव प्रसन्न होत नाही, पैसा हाती येत नाही याचा अर्थ असा नाही की ज्योतिष उपाय काम करत नाही तर लोक चुका करतात. ज्यामुळे उपाय निष्फळ ठरतात पैसा येणं बंद होतं आणि आला तरी टिकत नाही कमावलेला पैसा विनाकारण बाहेर जातो.

मासिक उत्पन्नापेक्षा मासिक खर्च अधिक होतो आणि घरात गरिबी येते.त्यामुळे या 9 चुका आपल्याला टाळायला हव्या. यातील पहिली चूक म्हणजे प्रत्येकाच्या घरी सण-समारंभ झालं पाहुणे येतच असतात,

काही लोक पाहुणे आले की आनंदी होतात तर काही जण नाराज होत असतात. ज्या वेळी आपण तिथे आल्यावर नाराज होतो, त्याचे वेळी प्रत्यक्ष माता लक्ष्मी परमेश्वर आपल्यावर नाराज होतो.

कारण पाहुण्याच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या घरी आलेली असतात आणि म्हणूनच अतिथी घरी आल्यावर नाराज न होता त्यांचा स्वागत करावं. त्यांना योग्य तो मान द्यावा.

आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा कधीही अपमान करू नका, त्यामुळे परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतो. आपल्या घरात लक्ष्मी नांदते. त्यामुळेच आपल्या शास्त्रात सांगितलेला आहे की, “अतिथी देवो भव” म्हणजे अतिथी हे देवाचे रूप आहेत.

त्यानंतर दुसरी चूक म्हणजे जेवण करताना चपाती ही दातांनी कुरतडून खाण्याची सवय असते. ही सुद्धा अत्यंत घातक सवय आहे. जेवण करताना कधीही भाकरी किंवा चपाती कुरतडून खाऊ नये.

कारण यामुळे अन्नपूर्णादेवी आपल्यावर नाराज होऊ शकते अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मी यांचा वास्तव्य एकत्र असतं असं म्हटलं जातं.

यामध्ये अन्नाचा अपमान होतो त्या घरात अन्नपूर्णादेवी तर वास्तव्य करतच नाही पण त्यासोबतच माता लक्ष्मी सुद्धा त्या घरात राहणं पसंत करत नाही, म्हणूनच भाकरी किंवा चपाती ही कुरतडून खाऊ नये.

पुढील चूक म्हणजे बर्‍याच जणांना आपली नखं कुरतडायची सवय असते. ही चूक आपल्या घरात आजारपण घेऊन येते आणि या आजारपणात अस बरच पैसा वाया जातो.

हिंदू धर्मशास्त्र असं म्हणतात की, जी लोकं आपल्या दातांनी नखे कुडतडत असतात, ती लोकं वारंवार आजारी पडतात आणि अशा लोकांच्या खिशात पैसा टिकत नाही. म्हणून ही सवय इतर कोणाला असेल, तर ते सुधारायला हवे.

पुढील चुक म्हणजे, आपण दररोज देवपूजा करत असाल. मात्र देवपूजा करताना बरेच लोक आपले इष्ट देवतेचे पूजन करत नाहीत, देवघरात आपले इष्ट देवतेचा फोटो पाठवा मूर्ती अवश्‍य असावी.

ते शक्य नसल्यास देवपूजा करताना आपले इष्ट देवतेचे स्मरण तरी नक्की करा व कारण इष्टदेव हे आपले प्रथम देव असतात, त्यात आपल्या कुटुंबाचे वंशाची ते दैवत असते आणि म्हणूनच इष्ट देवतेची पूजा ही दररोजच्या देवपुजे सोबत होणं अत्यंत गरजेचं आहे.

ज्या घरात इष्ट देवतेचे स्मरण होत नाही, त्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही. आपल्या घरात कधीही कचरा किंवा भंगार साठवून ठेवू नये. शहरी भागात बऱ्याचदा

कचऱ्याचा डबा हा घराबाहेर दरवाजा ठेवलेला असतो आणि घरातील सर्व कचरा डब्यात साठवून ठेवला जातो. हा कचरा रोजच्या रोज रिकामा करावा. ज्या घरात कचरा साठवून ठेवला जातो, त्या घरात अलक्ष्मीचा आगमन होत.

त्याचबरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहू नये. कारण सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळी मात्र लक्ष्मी संपूर्ण पृथ्वीतलावर करत असतात आणि आपल्या घरात प्रवेश करणार असतात म्हणून या वेळी आपण जर झोपलेलो असतो.

तर त्यांचा आगमन आपल्या घरात होत नाही. अशावेळी तुम्ही मदत कराल कितीही कष्ट करा तरीही घरात पैसा येत नाही आणि घरात आलेला पैसा टिकून राहत नाही.

पुढची चुक म्हणजे, बरेच लोक झोपताना आपल्या उशाशी पाणी ठेवून झोपत असतात आणि हे पाणी जर उघडं ठेवुन झोपल्यास, त्यावर प्लेट किंवा झाकण नसेल तर हे उघडा ठेवलेला पाणी आपलं घरातून बरकत काढून टाकत असतं.

आपल्या घरात गरिबी दरिद्रता घरातील पैसा पाण्यासारखा वाहून जातो. त्यानंतर आपल्या घरासमोर जवळ आपण चप्पला काढतो. घरात जाताना किंवा बाहेरून घरी ये पालथे चपला दिसल्यावर त्यावर दुर्लक्ष करून जर घरात जात असाल तर ती खूप मोठी चूक आहे.

मुख्य गोष्ट म्हणजे आपल्या घरासमोर उंबरठा समोर अशा चपला ठेवू नये. ज्या ज्या वेळी आपल्याला अशा प्रकारच्या चपला दिसतील तर ते सरळ करणे गरजेचे आहे. कारण जे लोक चुका करतात ते जीवनात नेहमी गरीबात राहतात…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!