11 जून मोठा शनिवारचा दिवस श्री स्वामींची विशेष सेवा फक्त 21 वेळा बोला हा मंत्र…..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, अनेकवेळा आपल्या आयुष्यात अनेक नवीन समस्या येतात ज्याचे समाधान आपल्याला मिळू शकत नाही आणि आपण बघता बघता आपल्या घरात गरिबी येते.

मग आपण विचार करतो की, आपल्या बरोबर असे का होत आहे. आपल्या आयुष्यात अनेकदा वास्तुदोषमुळे आपल्याला खूप त्रास होत असतो. तसेच अनेक वेळा अशा समस्या आपल्याभोवती निर्माण होतात की, त्या आपल्याला पुढे जाऊ देत नाही, आणि जीवनात प्रगती करू देत नाहीत..

तसेच जर तुमच्या घरात खूप कटकटी असतील, वाद-विवाद होत असते किंवा भांडण होत असेल किंवा काहीतरी कारणावरून कोणीतरी व्यक्ती घरातली सतत चिडचिड करत असेल .

तर रागाराग करत असेल तर तुम्ही सुद्धा दर शनिवारी हा एक उपाय नक्कीच करा. कारण मनुष्याच्या जीवनात जर शनीचा सकारात्मक प्रभाव पडल्यास,अनेक आश्चर्यकारक परिवर्तन घडुन येत असतात.

ज्या वेळी भगवान शनिदेव प्रसन्न होतात, तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. जीवनातील दुःखदायक काळात संपून, जीवनात सुखाचे सोनेरी दिवस येण्यास वेळ लागत नाही.

शनिवारचा दिवस हा बजरंग बली हनुमान दिवस मानला जातो आणि त्या शनिदेवाच्या दिवस सुद्धा मानला जातो.तसेच सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि आपण दररोज स्वामी समर्थांची विशेष सेवा करतो, हे विशेष सेवेमध्ये आपण एका मंत्राचा जप फक्त 21 वेळेस करतो.

त्यामुळे आज 11 जून मोठा शनिवारचा दिवस असून, शनिवारचा दिवस हा बजरंग बली हनुमान चा दिवस मानला जातो आणि त्यासोबतच भगवान शनिदेवाचा दिवस सुद्धा मानला जातो.

आपण दररोज स्वामी समर्थांची विशेष सेवा करतो. हे विशेष सेवेमध्ये आपण एका विशिष्ट मंत्राचा फक्त 21 करतो आणि या सेवेमध्ये महिला, पुरुष किंवा शिकणारी मुलं कोणीही सहभागी होऊ शकता.

आणि कोणी ही या मंत्राचा जप करु शकतात. तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरासमोर बसायचे आहे. मग त्यानंतर सगळ्यात आधी दिवा अगरबत्ती लावायचा आहे.

आपल्या हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची सुख-समृद्धीसाठी बरकतीसाठी शांततेसाठी आरोग्यासाठी अडचणी समस्या दुःख संकट दूर करण्यासाठी, तसेच शांततेसाठी व आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे.

मग त्यानंतर दुःख, दरिद्री आणि गरीबी, संकट, समस्या दूर करण्यासाठी करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र काही असा आहे की,” ओम गर्वदहनाय नमः”” ओम गर्वदहनाय नमः”

हा अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी मंत्र हा श्री स्वामी समर्थ मंत्र जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. 21 पेक्षा जास्त नाही किंवा 21 पेक्षा कमी नाही, हा मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला करायचा आहे. तर तुम्हीही या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करा….

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!