14 जून मंगळवार वटपौर्णिमा घराच्या सुखासाठी पतीच्या दीर्घायुसाठी महिलांनी हा मंत्र 21 वेळेस बोलावा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,श्री स्वामी समर्थ,, हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात.

या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.

पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.

14 जून मंगळवार च्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा आहे. या दिवशी विवाहित महिलांनी आपल्या घराच्या सुखासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी एक मंत्र 21 वेळेस बोलावा.

फक्त 21 वेळेस या मंत्राचा जप या वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, वटपौर्णिमेचा हा दिवस विवाहित महिलांसाठी खूप खास आणि खूप विशेष असतो.

महिला या दिवशी व्रत करत असतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि या दिवशी वडाचे पूजन केले जाते. दुपारी किंवा सकाळी वडाच्या पूजन करतो, परंतु हा हा मंत्रजप करायचा आहे.

तो मंत्रजप महिलांनी आपल्या घरातच राहू देवघरासमोर बसून स्वामींच्या समोर बसून अगरबत्ती दिवा लावून या मंत्राचा जप 21 वेळेस करायचे आहेत.

हा मंत्र यममंत्र म्हणून ओळखला जातो. यमाचा हा मंत्र आहे, कारण अशी मान्यता आहे की, या दिवशी यमाला प्रसन्न केले जाते यमाकडून प्राण वाचावे यासाठी प्रार्थना केली जाते, संकटापासून रक्षण व्हावे यासाठी प्रार्थना केली जाते. तर नक्की जाणून घ्या.

हा मंत्र असा आहे की, || ॐ सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यम: प्रचोदयात् ||,अगदी सोपा असा हा मंत्र आहे.

कमीत कमी 21 वेळेस या मंत्राचा जप विवाहित महिलांनी अवश्य करावा आणि जमले तर 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ जप केला तरी चालेल. पण कमीत कमी 21 वेळेस तरी त्या मंत्राचा जप अवश्य करावा.

आणि आपल्या घराच्या देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावूनच त्या मंत्राचा जप करावा. तर नक्की 14 जून मंगळवार या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी त्या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नये.

तसेच या दिवशी या दिवशी खास करून विवाहित महिलांनी पतीला ओवाळून किंवा एक वस्तू पतीवरून ओवाळून घराच्या बाहेर नेऊन टाकली तर पतीवरचे आलेले जेवढी संकट आहे.

समस्या आहे वाईट वेळ आहे ती सुद्धा त्या वस्तू बाहेर जाते, अशी सुद्धा मान्यता आहे. तर सगळ्यांना माहीत आहे की, या दिवशी वटसावित्री पौर्णिमा आहे. वटपौर्णिमा आहे. तर या दिवशी संध्याकाळी 6-7 वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो.

त्या वेळेस तुम्हाला 1 ताठ तयार करून घ्यायचा आहे आणि त्यात 1 दिवा ठेवा आणि दिवा लावून घ्या. तर मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर शेयर करा…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!