26 मे, गुरुवार, महा अपरा एकादशीचा दैवी योगायोग, घरामध्ये इथे दिवा लावा, माता लक्ष्मी धनवर्ष करेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,हिंदू धर्मात एकादशी तिथींचे महत्त्व असले तरी एकादशी तिथीला विशेष महत्त्व मानले जाते. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी असतात. एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात.

अशा प्रकारे वर्षभरात 24 एकादशी तिथी असतात. प्रत्येक एकादशी तिथीला भगवान विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. प्रत्येक एकादशीला महिना आणि तिथीनुसार वेगवेगळे महत्त्व असते. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणतात.

तिला अचला एकादशी असेही म्हणतात. यावर्षी अपरा एकादशी 26 जून 2022 रोजी, गुरुवार दिवशी साजरी केली जाईल. धार्मिक श्रद्धेनुसार, अपरा एकादशीचे व्रत नियम व भक्तिभावाने केल्यास सर्व पापांचा नाश होतो.

या एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने मोक्ष आणि पापांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते.तसेच जर तुम्हाला मानसिकरित्या ताण-तणाव वाटत असेल, जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे.

तर ते हेच संकट आपल्याला घरांत येत असते तसेच यावर आपल्याला रक्षण करण्यासाठी आपल्याला या अपरा एकादशीला 1 उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्यावर जे संकट येणार आहे ते लवकर टळेल आणि त्याची तीव्रता तरी कमी होईल.

त्याच प्रमाणे सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती खचून गेलेला आहे तसेच नकारात्मक ऊर्जा प्रत्येक व्यक्तीच्या मनात येत आहे त्याच बरोबर पैशांचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील वाढलेला आहे.

काहींच्या नोकर्‍या गेल्या आहे तर काहींना आयुष्याशी झुंजावे लागत आहे तर अशावेळी मानसिक स्थिती खचून चाललेली आहे. आता घरातील संकट टळावे व आपलं मन शांत राहावे यासाठी आपण एक उपाय करायचा आहे.

दररोज आपल्या देवघरामध्ये नंदा दीप लावायचा आहे. हा नंदादीप म्हणजे अशी ज्योति जी अखंड चालू राहते. त्यामुळे या 26 मे रोजी आलेल्या अपरा एकादशीला इथे लावा दिवा, घरात माता लक्ष्मीचा वास राहील..

24 तास तेवत राहणारा दिवा ला नंदादीप असे म्हटले जाते. जर असा हा नंदादीप आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रचलित करायचा आहे.या दिव्याची ज्योत अखंड राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे.

पहिली गोष्ट म्हणजे हा दिवा 24 तास जळत राहिला पाहिजे म्हणजे अखंड चालू राहिला हवा. जर हा दिवा वाऱ्याने विझला गेला तर मनामध्ये काही शंका आणू नका. तो दिवा पुन्हा प्रज्वलित करा आणि तो परत विझणार नाही याची काळजी घ्या.

हा दिवा लावत असताना आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे,त्यादिवशी दिव्याची वात कुठल्या दिशेला हवी शास्त्रानुसार उत्तर आणि पूर्वेकडे असल्यास त्याचे शुभ परिणाम आपल्याला लाभते.

याशिवाय, या दिशेला वात असल्यास आपल्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होत नाही तसेच घरातल्या सदस्यांना दीर्घायुष्य लाभते तसेच चुकूनही त्या वातीची दिशा उत्तर किंवा दक्षिणेकडे करू नका.

कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. तसेच हा दिवा लावताना आपण त्याखाली आसन जरूर ठेवावे तसेच फुलाच्या पाकळ्या किंवा एखाद्या झाडाचा पान ठेवू शकता त्याच प्रमाणे थोडेसे तांदूळ देखील तुम्ही ठेवू शकता.

पण दिव्याखाली काही ना काही आसन अवश्य ठेवावे, या प्रकारे आपल्या देवघरामध्ये नंदादीप प्रज्वलित करावा.तसेच यामुळे तुमच्या घरावर येणारे संकट दूर होईल. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होतील.

प्रत्येकाच्या घरामध्ये इलेक्ट्रिक दिवे असतात. लाईटीचे दिवे असतात, एवढे असताना सुद्धा आपल्याला तेलाचा तुपाचा दिवा लावणे अत्यंत आवश्यक आहे. कारंजा दिव्यामधून जे दिव्य किरण बाहेर पडतात त्यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते.

याशिवाय घरांमध्ये सकारात्मक उर्जा सात्विक ऊर्जा प्रवेश करते. या दिव्याची किंवा इलेक्ट्रिक दिव्याची बरोबरी होऊ शकत नाही त्यामुळे आपल्या घरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा अवश्‍य लावावा तसेच ज्योतिष शास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे.

जर तुमच्या घरामध्ये वास्तुशांतीमध्ये संकेत देत असेल तर तुम्ही या नंदा दीपचा प्रयोग अवश्य करा या येणाऱ्या संकटातून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करा. एकादशी व्रतामध्ये नियम आणि शिस्तीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.

या व्रतामध्ये स्वच्छतेच्या नियमांचीही काळजी घेतली पाहिजे. या दिवशी विसरूनही हे काम करू नये. धार्मिक मान्यतांनुसार अपरा एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करू नये. धार्मिक मान्यतांनुसार अपरा एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करू नये.

तसेच मान्यतांनुसार अपरा एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करू नये. धार्मिक कथांनुसार एकादशीला ज्यांचा तांदूळ असतो, त्यांचा पुढच्या जन्मात रांगणाऱ्या प्राण्याच्या योनीत जन्म होतो.

दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या कोपापासून वाचण्यासाठी शरीर सोडले. त्यांचे भाग पृथ्वीत लीन झाले आणि नंतर महर्षी मेधाचा जन्म त्याच ठिकाणी तांदूळ आणि जवाच्या रूपात झाला.

या कारणास्तव, तांदूळ आणि जव हे प्राणी मानले जातात. पौराणिक कथेनुसार ज्या दिवशी महर्षी मेधाचा अंश पृथ्वीवर लीन झाला, तो दिवस होता एकादशी तिथी. त्यामुळे एकादशीला भात खाणे वर्ज्य मानले जाते.

असे मानले जाते की, एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधा यांचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे. एकादशीच्या दिवशी राग येऊ नये आणि वादविवादापासून दूर राहावे.

एकादशीच्या दिवशी राग येऊ नये आणि वादविवादापासून दूर राहावे. तसेच रागावू नका, अपरा एकादशीचा पवित्र दिवस भगवान विष्णूची पूजा करण्याचा आहे. या दिवशी फक्त देवाची स्तुती करावी.

एकादशीच्या दिवशी राग येऊ नये आणि वादविवादापासून दूर राहावे. अपरा एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे.
अपरा एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे.

ब्रह्मचर्याचे पालन करा. अपरा एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शारीरिक संबंध टाळावेत. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने विशेष लाभ होतो.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!