5 मिनिटात वशीकरण धोतऱ्याच्या पान व फुलाने खतरनाक वशीकरण 5 मिनिटात चमत्कार वशीकरण साठी पैसे खर्च करू नका..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,जर कोणत्याही कारणास्तव पती-पत्नीमध्ये प्रेम नसेल किंवा मंगलिक दोष किंवा नातेसंबंधात कोणत्याही तिसऱ्या पुरुष आणि स्त्रीच्या अस्तित्वामुळे आपले विवाहित जीवन नरकमय झाले असेल ,तर आपण या उपायांनी आपल्या जीवन साथीचे प्रेम पुन्हा मिळवू शकता.

याचबरोबर हा उपाय योग्य प्रकारे केल्यास, आपण कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करु शकतो आणि तसेच ही समोरची व्यक्ती तुमचे सर्व ऐकेल.असाही उपाय वशीकरण टोटका पती-पत्नीचे करू शकतात ,

त्यामुळे सतत भांडणे होत असतील किंवा घटस्फोटापर्यंत परिस्थिती आली असेल,किंवा पती म्हणणे ऐकत नसेल तर,अशावेळी हा उपाय नक्कीच केला पाहिजे.

याशिवाय आई-वडिलांचे म्हणणे, जर मुले ऐकत नसतील तर, किंवा त्यांना वाईट संगत किंवा वळण लागले असेल,त्यामुळे आपली मुले आपल्या आज्ञेत राहतील,यासाठी उपाय करू शकतात.

तसेच जर ऑफिसमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला त्रास देत असतील,अशा लोकांसाठी हा उपाय गुणकारी ठरू शकतो.तर या प्रभावी उपायासाठी, आपल्याला फक्त एका झाडाचे पान तोडून आपल्याजवळ ठेवायचा आहे.

या पुथ्वीतलावावर अशा अनेक शक्ती अस्तित्वात आहेत की,ज्या वस्तु किंवा वनस्पती एकमेकांना वश करू शकतात,पण या मानवाला ज्ञातही नाहीत.त्यामुळे यांचे उल्लेख आपल्या पुरातन प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो.

त्यामुळे या ज्ञानाचा वापर करून मानव आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या दूर करू शकतो,म्हणून हा उपाय शक्यतो शुक्रवारच्या दिवशी केल्यास,अधिक प्रचंड प्रमाणात प्रभावी ठरतो.

पण शुक्रवारच्या दिवशी करणे शक्य नसल्यास, हा कोणत्याही दिवशी करू शकतो किंवा पोर्णिमा किंवा अमावस्या या तिथीला ही करू शकतो,पण तसेच या उपायांचा दुरुपयोग करू नका,

म्हणजे एखाद्या गरीब किंवा दुबळ्या व्यक्तीला तसेच बालबुद्धि असलेल्या लहान मुलांवर याचा उपयोग करू नये, कारण या गरीब लोकांवर साक्षात देवाच कृपाशीर्वादा असतो.त्यामुळे फक्त चांगला कारणास्तव याचा उपाय करावा.

या उपायसाठी आपल्याला धोतऱ्याचे झाड पान लागणार आहे. या धोतऱ्याच्या झाडाचे वैशिष्ट्य यामुळे ताबडतोब वशीकरण होण्यास सुरुवात होते. याशिवाय म्हणून या झाडाचा तंत्र शास्त्रामध्ये अनेक प्रकारे उपयोग केला जातो,

फक्त शुक्रवारच्या दिवशी या धोतऱ्याच्या पाने तोडली पाहिजेत.आपल्या देवघरासमोर बसायचा,पण जे लोक आपल्या घरापासून दूर राहतात,त्यानी पूर्वेकडे तोंड करून बसावे.

याशिवाय हा उपाय आपण एखाद्या मंदिरात जाऊन सुध्दा करू शकतो. तर ही पाने आपल्या करंगळीच्या शेजारचे बोटांवर म्हणजे अनामिका बोटांवर ठेवावे.
आणि त्यावर लाल रंगाचे कापड अशा प्रकारे गुंडाळायचा की,

ज्या कापडावर एकही डाग नसला पाहिजे,असा स्वच्छ लाल कापडात ही पाने बाहेर पडता कामा नये ,असा प्रकारे बांधावे आणि “ओम नमो भगवते वासुदेवाय अनुकंपा वंश्यम कुरू कुरू स्वाहा” या मंत्राचा 108 वेळा जप करावा.

हा मंत्र जप करत असताना, अनुकंपाच्या ऐवजी त्या व्यक्तीचे नाव घ्यावे.मग या मंत्राचा जप झाल्यानंतर, देवासमोर मनोभावे हात जोडून प्रार्थना करावी.

तसेच ज्या व्यक्तीला आपल्याला वशीकरण करायचे आहे, त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून वंश्यम वंश्यम असे दोन मिनिटे म्हणावे.

त्यामुळे याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल, समोरची व्यक्ती तुम्ही जे म्हणाला असं वागण्यास सुरू करेल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!