सर्व प्रकारच्या इच्छापूर्तीसाठी, चैत्र नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी करा हा एक चमत्कारिक टोटका…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की, चैत्र नवरात्री सुरू आहे. चैत्र नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी आपण घरात देवी मातासमोर करा हे एक छोटीस काम, यांने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

2 एप्रिल पासून चैत्र नवरात्र सुरू झालेली आहे आणि 10 एप्रिलला चैत्र नवरात्री समाप्ती होणार आहे.

तर 2 एप्रिल पासून 10 एप्रिल पर्यंत कोणत्याही दिवशी आता काही दिवसच चैत्र नवरात्री समाप्तीला बाकी आहेत, तर कोणत्याही दिवशी एकादशी शुभ दिवस निवणूक जसा की, अष्टमीचा दिवस किंवा नवमीचा दिवस असे कोणत्याही शुभ दिवस निवडायचा आहे.

मग सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या देवघरासमोर किंवा आपल्या देवीसमोरची देवी असेल, तुमच्या घरात कोणतीही देवी असेल, लक्ष्मी देवी किंवा सरस्वती देवी असेल कोणतीही देवी असेल, तर देवीच्या मूर्तीसमोर फोटो समोर तुम्हाला बसायचा आहे.

तसेच तुमच्या घरातील स्त्री असेल किंवा पुरुष असेल, असे कोणीही काम करू शकता. आता बसल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा ताम्हणातमध्ये थोडीसे तांदूळ घ्यायचे आहे.

थोडेसे चिमूटभर तांदूळ घ्यायचे त्यावर 1-2 वडी कापुराची ठेवायची आणि तो कापूर तुम्हाला जलायचा आहे.

मग कापूर जाळल्यानंतर तुम्हाला येत असेल तर, लक्ष्मीची आरती येतात, कुलदेवीची आरती येत असेल किंवा ज्या देवीची आरती येत असेल ती आरती म्हणायचे आहे आणि देवीला ओवालायचे आहे.

म्हणजेच तुम्हाला कापूर आरती करायचे आहे. तुम्हाला कापूराने देवीची आरती करायचे आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही आरती तुम्हाला दिव्याने करायची नाही.

तर तुम्ही चैत्र नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी अशी कापूर आरती देवी समोर बसून नक्की करावी. जी आरती असेल ती करावी.

आरती येत नसेल, तर फक्त दोन-तीन वेळेस कापूर आरतीने कापून जाळून तुम्ही देवीला फक्त ओवाळले तरी चालते, परंतु आरती येत असेल तर आरती तुम्ही बोलू शकतात. तर नक्की चैत्र नवरात्रीच्या कोणत्याही कापूर आरती करायला विसरू नका…

तसेच जर तुमच्यावर अनेक प्रकारचे संकटे येत असतील, आणि काही मार्ग सापडत नसेल, तर श्री स्वामी समोर बसून एक जप करायचा आहे.

हा जप रोज सकाळी उठल्यावर कायचा आहे. हा जप केल्यावर मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असते.

त्या समस्या कमी करण्या साठी आपण काही ना काही प्रयत्न करत अंसोतात. तरी पण आपल्या हाती यश लागत नाही. अशा वेळी पण अजून काही मार्ग आहेत का या बदल विचार करतो असतोत.

काही वेळेस असे हि घेते कि आपण केले कार्याचे फळ आपल्या मिळणार कि त्यात काई विघ्न येतात. तसेच आपल्या घरात सत्त काही ना काही त्रास दायक गोष्टी होत असतात.

मन शान्ति येत नाही. त्याच बरोबर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणताच मार्ग मिळत नाही. अशा वेळी आपण स्वामीचा हा एक जप करायचा आहे या एका मंत्रा मुळे होणाऱ्या सर्व समस्यांवर तुम्हला मार्ग मिळेल. तसेच घरत शान्ति येऊ लागेल.

सर्वांना माहित आहे आपले मन शान्त असेल तर आपल्या कामात आपल्याला यश येण्यास मदत होईल.

हा एक जप पण रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे. सकाळी अंघोळ झाल्यावर स्वामींचा समोर बसून हा एक मंत्र जप करायचा आहे.

आपल्याला येणारे अपयश कमी होण्यास मदत होईल त्याच बरोबर घरातील वाद विवाद कमी होऊन सकारत्मक गोष्टीच प्रवाह तुमच्या बाजूने होण्यास सुरु होऊन त्याचे चागले फायदे तुम्हला मिळण्यास सुरवात होईल……

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!