12 नोव्हेंबर, संकष्टी चतुर्थी गुपचूप इथे बांधा दुर्वाची 1 गाठ, ईच्छापूर्तीचा महाउपाय..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, 12 नोव्हेंबर या दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली आहे. ही संकष्ट चतुर्थी हे व्रत श्रीगणेशांना समर्पित आहे.त्यामुळे ज्या दिवशी जो भक्त श्री गणेशाची मनोभावे पूजा करेल त्यांच्या आराधना करेल .

त्याला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करेल, त्या व्यक्तीवर त्या भक्तावर श्री गणेश आणि त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर करतात आणि यामुळेच श्रीगणेशांना विघ्नहर्ता असल्यामुळे,

कोणत्याही प्रकारच्या कार्याची सुरुवात करताना जर आपण श्री गणेशाची पूजा केली तर ते कार्य निर्विघ्नपणे पार पडतं.

तुम्हाला ही जर प्रत्येक कार्यामध्ये सफलता जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांचा नाश करायचा असेल, तर संकष्ट चतुर्थीला श्री गणेशांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा आराधना अवश्य करा.

या दिवशी दिवसभर उपवास करून चंद्रोदयाच्या वेळी श्री गणेशाची पूजा करून उपवास सोडला जातो. ज्या व्यक्तीला हे व्रत करायचा आहे, त्या व्यक्तीने या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान झाल्यावर, मग त्यानंतर आपले देवघरामध्ये श्री गणेशाची पूजा करायचे आहे.

भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय असणाऱ्या दुर्वा आणि लाल रंगाचे फूल अर्पण करायचं आहे. त्यामुळे श्रीगणेशांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे लाल रंगाचे कोणताही एखादा फुल श्रीगणेशांना या दिवशी अवश्य अर्पण करा.

आणि त्यात जास्वंदीचे फूल के श्रीगणेशांना अतिप्रिय आहे, त्यामुळे जर तुम्हाला जास्वंदीचे फूल मिळालं, तर ते श्री गणेशांना अवश्य अर्पण करा.

तसेच बाप्पाना अर्पण केलेल्या दुर्वाना गाठ बांधून आपण पैसा ठेवत असलेल्या तिजोरी किंवा कपाटात ठेवा. मात्र अनेक जण श्री पूजा करताना एक चूक करतात आणि ती म्हणजे श्रीगणेशांना तुळशीपत्र अर्पण करतात.

शास्त्रानुसार श्री शंकर, भोलेनाथ असतील किंवा पार्वती माता, कार्तिकी असतील किंवा श्री गणपती असते यांच्या पूजेमध्ये तुळशी पत्राचा वापर केला जात नाही, त्यामुळे चुकूनही भगवान श्री गणेशाच्या पूजेमध्ये तुळशी पत्राचा वापर करू नका.

नाहीतर आपल्या व्रताचं योग्य फळ आपल्याला मिळणार नाही आणि पूजा झाल्यानंतर श्रीगणेशांना प्रिय असणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा.

याचबरोबर शक्य असेल तर या दिवशी अथर्वशीर्षाचे पठण नक्की करा, यामुळे सुद्धा श्री गणेश आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

आणखी एक गोष्ट म्हणजे श्री गणेशाची पूजा करतांना त्यात थोडेसे अक्षद अवश्य अर्पण करा. मात्र लक्षात ठेवा हे अक्षद तुटलेले नसावेत अखंड अक्षद आपल्याला श्रीगणेशांना अर्पण करायचे आहेत,

तर तुमच्या ही मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चतुर्थीला श्री गणेशाची पूजा करून त्याना एक लाल रंगाचे फुल अवश्य अर्पण करावे.

याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या पूजन तुळशी पत्राचा वापर करू नका….

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!