आज सगळ्यात मोठी संकष्टी चतुर्थी, 1 कापूर जाळून बोला हा मंत्र, सर्व विघ्न दूर होतील घरात पैसा येईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, माघ हा मुख्यतः भगवान श्रीहरी विष्णू तसेच सूर्यदेव यांच्या उपासनेचा महिना मानला जातो. गणेश जयंतीला गणपती बाप्पांना नक्की अर्पण करा हे एक फुल. मनातील कोणतीही इच्छा नक्कीच पूर्ण होईल. 12 नोव्हेंबर शनिवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी.

गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं. जर आपल्या जीवनात काही इच्छा असतील जे अनेक प्रयत्न करून देखील पूर्ण होत नसतील तसेच कार्यामध्ये अडथळे येत असतील तर ते काम पूर्ण होण्यासाठी आणि याच बरोबर आपल्या मनात जर एखादी इच्छा असेल.

मग ती कोणतीही इच्छा असेल किंवा घरामध्ये काही नकारात्मक उर्जा असेल तर ते दूर करण्यासाठी या या संकष्टीला जर काही विशेष उपाय केले तर आपली ती सर्व कामे मार्गी लागतात.

बाप्पा आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी आनंद देतो. त्याच बरोबर श्री गणेशाचे आगमन झाल्याने आपल्या घरामध्ये सर्व शुभ कार्य घडू लागतात.

आपण आजपर्यंत धनप्राप्तीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी अनेक उपाय केले असतील, मात्र गणपती बाप्पाचा आणि स्वामी महाराजांचा हा एक उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच प्रत्येक कामात यश मिळेल .

आणि तुमच्या कामाच्या मार्गातील येणारे सर्व अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. याचबरोबर, अनपेक्षितपणे म्हणजे अपेक्षाही नसताना प्रचंड धन प्रचंड पैसा तुमच्याकडे खेचले जाईल.

तसेच अचानक तुमच्या आयुष्यात धनप्राप्तीचे योग निर्माण होतील. हा उपाय जी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने करते विश्वासाने करते, त्या व्यक्तीला या उपायाचा लाभ नक्की होतो.

आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये आपण हा उपाय करणार आहोत आणि हा उपाय करण्यासाठी थोडीशी सामग्री आपल्याला आवश्यक आहे. आपल्याला टोटकासाठी करण्यासाठी काही सामग्री लागेल, त्यापैकी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 2 ते 3 कापराच्या वड्या लागतील.

जर आपल्याला जीवनात प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा कमवायचा असेल किंवा प्रचंड पैसा खेचून आणायचा आहे, तर हा उपाय मोठ्या विश्वासाने आनंदाने आणि उत्साहाने करायला हवा.

तसेच हा चमत्कारिक उपाय करतांना तुम्ही जितके सकारात्मक आणि चैतन्यमय असाल, तितका हा उपाय नक्की प्रभावशाली ठरेल.

याशिवाय, हा चमत्कारिक उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी केला तरी चालेल, मात्र शक्य असल्यास महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय नक्की करावा. तर हा कापून तुम्हाला देवघरासमोर एका वाटीमध्ये जाळायचा आहे.

एक वाटी घ्यायची, त्यामध्ये कापूर ठेवायचं आणि तो कापूर जाळायचा आहे. मग कापुर जाळल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायचे आहे. यामध्ये तुम्हाला फक्त माता लक्ष्मीला ओवाळायचे आहे आणि संकष्टीला किंवा कोणत्याही एका गुरुवारी तुम्हाला हा उपाय करा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!