23 नोव्हेंबर, कार्तिक अमावस्या घराबाहेर नक्की फेका हि 1 वस्तू, गरिबी दारिद्र्य कायमचे नष्ट होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात. यावर्षी मार्गशीर्ष अमावस्या 23 नोव्हेंबर 2022, बुधवारी आहे. हा दिवस पितरांची पूजा करण्याचा दिवस मानला जातो.

मार्गशीर्ष अमावस्या तिथी 23 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 6.53 वाजता सुरू होईल, अमावस्या तिथी 24 नोव्हेंबर 2022 रोजी पहाटे 4.26 वाजता समाप्त होईल.

धार्मिक ग्रंथानुसार सतयुगाची सुरुवात मार्शीस महिन्यापासून झाली. या महिन्यातील काही विशेष तिथींचे व्रत केल्यास श्रीकृष्णाची विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. मार्शिश अमावस्या व्रत हे त्यापैकीच एक आहे.

विष्णु पुराणानुसार मार्गशीर्ष अमावस्येला व्रत केल्याने ब्रह्मा, इंद्र, रुद्र, अश्विनीकुमार, सूर्य, अग्नी, पक्षी, प्राणी आणि दुष्टांसह सर्व देवता आणि पूर्वज प्रसन्न होऊ शकतात. हे दर्शन अमावस्या असेल. या दिवशी चंद्रदेवाची पूजा केल्याने अडकलेली कामे पूर्ण होतात.

अशी मान्यता आहे की, या दिवशी सर्व देवी-देवता नदी घाटावर जाऊन तिथे प्रवाहित करतात आणि आपली प्रसन्नता व्यक्त करतात म्हणूनच या दिवशी दीपदान याचे फार महत्त्व आहे.

कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी ही म्हटले जाते, म्हणून या दिवशी दारात आंब्याच्या पानांचे तोरण लावावे आणि दिवाळीच्या दिवशी आपण जसे संपूर्ण घर आणि अंगण सजवतो, त्याप्रमाणे संपूर्ण घर-अंगण दिव्यांनी सद्गुण प्रकाशमान करावे. या शिवाय एक लवंगाचा उपाय देखील नक्कीच करावा.

याचबरोबर, या दिवशी तुम्ही जर हा एक उपाय केल्यास, तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल आणि तसेच सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्या नष्ट होण्यास सुरुवात होईल.

या दिवशी तुम्हाला या दिवशी फक्त 1 वस्तू घरातून बाहेर टाकायची आहेत आणि तुमच्या घरातील अडचणी आणि दुःख, संकट संपवायचे आहेत.

ही वस्तू तुम्ही संध्याकाळच्या वेळेस घेऊ शकता आणि तर हा उपाय आहे संध्याकाळच्या वेळेस करू शकता. तसेच तुम्ही फक्त 1 वाटी या वाटीमध्ये तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचे आहे.

त्या वाटीमध्ये पाणी भरून घ्या आणि मग हे पाणी घेतल्यानंतर त्यात संध्याकाळच्या वेळेस म्हणजे देव पूजेच्या वेळेस ती पाण्याने भरलेली वाटी तुम्हाला तुमच्या घरातून फिरवायचे आहेत,

म्हणजे ती पाण्याने भरलेले वाटी हातामध्ये घेवून त्याने एक चक्कर मारायला आहे. आपल्या घरातूनच आणि नंतर सरळ मुख्य दारातून बाहेर निघायचं आणि लगेचच त्या बाकीचं पाणी बाहेर अंगणात किंवा रोडवर असेल, तिथे फेकायचे आहे.

जर हा उपाय तुम्ही योग्य प्रकारे केल्यास, तर आपल्या घरातल्या सर्व प्रकारच्या अडचणी आणि नकारात्मकता दोष तसेच नजर दोष आणि पीडा तुमच्या घरावर तुमच्या परिवार संकटातील समस्या असतील, त्या निघून जातील, दूर होतील. त्यामुळे हा उपाय नक्की धनतेरसच्या दिवशी केला पाहिजे…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!