11 ऑक्टोबर, मोठा मंगळवार फक्त घरी आणा ही 1 गोष्ट, तुम्ही घरी बसून करोडोंची कमाई कराल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,11 ऑक्टोबरला मंगळवार आगमन होणार आहे. त्यामुळे असे म्हणत की, जर ही एक वस्तू आपण नवरात्राच्या पहिल्या दिवशी घरी आणली, तर स्वतः देवी आईचे आपल्या घरात साक्षात आगमन होते.

ही अशी वस्तू आहे की, आपण नक्की घरी आणतो. कारण ही वस्तू घरी आणल्याने, आपल्यावर खूपच प्रसन्न होते. पूजा व उपवास करणाऱ्या व्यक्तींनी तर ही वस्तू आपल्याकडे घरी नक्कीच आणली पाहिजे .

आणि जे व्यक्ती मंगळवारी व्रत करत नसतील, त्यांनी जरी ही वस्तू आपल्या घरात आणली तर व्रत पूजनाचे संपूर्ण फळ प्राप्त होते.

या दिवशी अदृश्य रूपात संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करते.याशिवाय तसेच आपल्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांचे दुःख आणि त्रास तसेच अडचणी दूर करीत असते. त्यामुळे जो भक्त यापैकी एक वस्तू काळात आपल्या घरी आणतात,

देवीच्या भक्ताच्या घरी आकर्षित होते. असे मानले जाते की, या वस्तूचा सुगंध टेडी आईला स्वतः आकर्षित करतो. ती वस्तू म्हणजे, कमळाचे फूल होय. कारण कमळाचे फूल घरी जरूर आणावे.

आणि देवीसमोर एका पाण्याच्या ग्लासमध्ये त्या फुलाची दांडी टाकून ठेवावे. नवरात्रात देवघरात कमळाचे फूल ठेवल्याने, देवी लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते. कारण हा उत्सव सर्व देवींना समर्पित असल्याचे सांगितले आहे.

म्हणून या दिवशी देवी लक्ष्मीचे कमळाच्या फुलांचे पूजन केल्यास, इतर वेळेपेक्षा नवरात्र काळात विशेष फळ आपल्याला प्राप्त होते. त्याबरोबरच जर आपण सौभाग्याचे अलंकार घरी आणले,

तर अशी स्त्री देवी आईच्या आशीर्वादामुळे सदा सौभाग्यवती राहते. नवरात्रात सौभाग्यालंकार स्थापित करणे, म्हणजे साक्षात सौभाग्याचे घरात स्थापना करणे होय. अशा घरांमध्ये प्रगती होत राहते.

विशेष करून, असे नाणे ठेवावे की ज्यावर देवी लक्ष्मी व गणपती बाप्पा यांच्या प्रतिमा आहे. नवरात्रात हे नाणे देवघरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. कारण या नाण्यांमध्ये साक्षात देवी आई नऊ दिवस वास्तव्य करते,

म्हणून पहिल्याच दिवशी या नाण्याचे देवघरात स्थापना करावी व देवी आईचा आशीर्वाद सदैव मिळवण्यासाठी प्रयत्न करावा.

पुढील वस्तू म्हणजे, वडाचे पान होय. कारण हिंदू धर्मात वडाच्या झाडाला धार्मिक दृष्ट्या फार महत्त्व दिले गेले आहे. अशी मान्यता आहे की, ते नवरात्रीच्या आधी वडाची पाने तोडून घरी आणावीत,

आणि त्यावर स्वस्तिक काढून आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यावे आणि नवरात्रीचे नऊ दिवस या पानांची ही पूजन करावे. या उपायांमुळे देव आपल्यावर सदैव राहते. यामुळे आपल्या धन-धान्याची वाढ होते.

देवी सरस्वतीचे वाहन मोर आहे, म्हणूनच नवरात्रीच्या दरम्यान घरात मोरपंख आणणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की, नवरात्रीच्या मोरपंख घरी आणून ते मोरपंख घराच्या ईशान्य दिशेला ठेवले,

तर यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा भरलेली राहते आणि जर आपण हे मोरपंख देवघरात आपल्या जीवनात विद्या व धनाचे कमतरता कधीच राहत आहे. पुढील वास्तू म्हणजे केळीचे झाड होय.

कारण शास्त्रामध्ये केळीच्या झाडाला शुभ व पूजनीय मानले.त्यामुळे नवरात्रीमध्ये केळीचे झाड घरी आणावे व ते एका कुंडीत लावून किंवा मागील अंगणात लावावे.

हे खूपच शुभ असते. असे मानले जाते की, दररोज पूजानंतर या झाडाला पाणी अर्पण केल्यास आपल्याला कधीच पैशांची कमतरता भासत नाही आणि देवी आईचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो.

शंखपुष्पी म्हणजेच, गोकर्ण होय. गोकर्णीचे झाड धार्मिक दृष्ट्या खूप शुभ मानले जाते. जर आपण शंखपुष्पी किंवा गोकर्णीची मुळी विकत आणली आणि मुहूर्तावर ती मुळी एका डबीत ठेवून,

या डबीला आपल्या तिजोरीत ठेवले तर आपल्याला व आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी करावा लागत नाही.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!