लक्ष्मीप्राप्तीसाठी येत्या त्रिपुरारी पौर्णिमेला इथं लावा 1 दिव, प्रचंड प्रमाणात धनलाभ होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, 8 नोव्हेंबरला कार्तिकी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा येत आहे. हिंदू परंपरेनुसार कार्तिकी पौर्णिमेचे खूपच महत्त्व आहे. यावर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी औशिक चंद्रग्रहण आणि असणार आहे,

परंतु हे चंद्रग्रहण असल्याने याचा कोणताही सुतक काळ पाळण्याची आवश्यकता नाही, म्हणूनच या दिवशी आपले व्रत पूजा नाही. आपण करू शकतो,

त्यावर कोणते त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या जीवनात सुख-समृद्धीसाठी काही खास उपाय केले जातात.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानाचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी नदीत किंवा कुंडात स्नान करणे खूप शुभ असते. कारण कार्तिक महिन्यात श्रीहरी विष्णू भगवंत नदीच्या पवित्र पाण्यामध्ये वास करीत असतात.

त्यामुळे कार्तिक महिन्यात कार्तिक स्नानाचा फार महत्त्व आहे. आपल्यावर खूप कर्ज झाले असेल, आपण कर्जबाजारी झाला असाल आणि संकटे आणि अडचणी येत असतील तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करावे. यासाठी दिवे लावून नदीमध्ये प्रवाहित करावे.

अशी मान्यता आहे की, य दिवशी सर्व देवी-देवता नदी घाटावर जाऊन तिथे प्रवाहित करतात आणि आपली प्रसन्नता व्यक्त करतात म्हणूनच या दिवशी दीपदान याचे फार महत्त्व आहे.

कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी ही म्हटले जाते, म्हणून या दिवशी दारात आंब्याच्या पानांचे तोरण लावावे आणि दिवाळीच्या दिवशी आपण जसे संपूर्ण घर आणि अंगण सजवतो, त्याप्रमाणे संपूर्ण घर-अंगण दिव्यांनी सद्गुण प्रकाशमान करावे.

या दिवशी विशेषतः देवी लक्ष्मी श्रीहरी विष्णू भगवंत आणि देव महादेव यांचे पूजन केले जाते. या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकण्यास त्याचे खूप शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात.

या दिवशी दानधर्माचे ही पाने कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य फळ हे दहा यज्ञाच्या फळा इतके मिळते, म्हणून आपल्या सामर्थ्यानुसार अन्न आणि वस्तूंचे दान जरूर करावे.

पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी शिव, शंभूती, प्रीती अनुसया आणि क्षमा या 5 तपस्याविणीचे पूजन करावे, कारण या सर्व कार्तिक स्वामींच्या माता आहेत.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी नैवेद्द अर्पण करून विधीपूर्वक यांचे पूजन केल्यास, आपल्याला शौर्य, बल आणि धाडसी तसेच वृत्ती इत्यादी वाढ होतो आणि तसेच आपल्या धनधान्याने समृद्ध होते आणि आपण ज्ञानी होतो.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंतांचे मस्य स्वरूपात आणि महादेवांचे त्रिपुरारी स्वरूपात तसे श्रीकृष्ण भगवंत , देवी लक्ष्मी आणि थोड्याच मातेचे पूजन करावे.

या दिवशी महादेवांना कच्चे दूध आणि पिण्याचे पाणी अर्पण केल्यास महादेव आपल्यावर खूप प्रसन्न होतात.

या दिवशी संध्याकाळी शालिग्राम स्वरूप भगवंतचे पूजन करून,तुळशी मातेचे पूजन करणे तसेच तुळशीची सेवा करून तुळशीच्या पानांचे सेवन करणे खूप गरजेचे मानले जाते.

या दिवशी केलेले स्नान दान होम यज्ञ या या सर्वांचे फळ अनंत पटीने ते या दिवशी संध्याकाळी तुळशीपाशी दिवा जरूर लावावा. या दिवशी व्रत करून श्रीहरी विष्णू भगवंतांचे स्मरण व चिंतन केल्यास अग्निष्टोम यज्ञ केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते. असे आपल्याला सूर्य लोकाची प्राप्ती होते.

कार्तिकी पौर्णिमेपासून प्रत्येक पौर्णिमेला उपवास केल्यास आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पती-पत्नीचे संबंध करू नये , त्यामुळे आपल्या इंद्रियांवर संयम ठेवून ब्रह्मचर्याचे पालन करावे.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो अन्न खाऊ नये, दुध आणि फलाहार करावा. तसेच या दिवशी तांदळाचे दान करावे. तेवढे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तसेच लहान लहान मुलींना खीर खायला द्यावी…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!