नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू शास्त्रातील हा प्रभावी तोडगा केल्यास, तर तुमच्या घरातून निगेटिव शक्ती वाईट शक्ती नष्ट होण्यासाठी आपल्या घरात काही ना काही दोष असतात, त्या पीड़ा असतात किंवा कोणी ना कोणी सतत आजारी असते किया घरातील काम कधीच पूर्ण होत नाहीत.
आणि घरातल्या लोकांना यश मिळत नाही. याशिवाय, घरात पैसा टिकत नाही, घरात नेहमी कटकटी होत असतात. घरात नेहमी अशांती असते किंवा घरातील वातावरण हे आनंदी नसते,
जर तुम्हाला समाधान नसल्यास प्रत्येकामध्ये वादविवाद कटकटी सुरू असल्यास, तर या सगळ्या गोष्टींचे कारण आपल्या घरातील काही विशेष वाईट आणि नकारात्मक ऊर्जा असते.
आपल्या वास्तूमध्ये ती ऊर्जा असते तर याच्या वास्तू मधूनच आपल्याला निगेटिव्ह शक्ती वाईट शक्ती नष्ट करायची आहे, तर यासाठीच हा उपाय आहे. जो तुम्हाला फक्त बुधवारच्या दिवशीच करायचा आहे.
फक्त प्रत्येक बुधवारी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला एक वस्तू लावायची आहे, तर ही वस्तू कोणती आहे. तरी ही वस्तू म्हणजेच तुम्हाला थोडे गोमूत्र घ्यायचे आहे. एक छोटया वाटीमध्ये थोडे गोमूत्र घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडी हळद टाकायची. जी आपण पूजेमध्ये वापरत असतो.
तसेच त्यामध्ये थोडी हळद थोडी टाकायची आहे आणि त्याचा एक व्यवस्थित घोळ तयार करायचा आहे. त्याचे मिश्रण तयार करायचे गोमूत्र आणि हळद याच्या मिश्रणाच्या एक पट्टा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लावायचा आहे,
म्हणजे 2-3 बोटांनी तुम्ही तो पट्टा असा सरळ उंबरठ्यावर ओढायचा आहे किंवा लावायचा आहे.
असे पूर्ण उंबरक्यावर गोमूत्र आणि हळदमध्ये एवढी शक्ती असते की, आपल्या घरातील सगळी वाईट शक्ती सगळी निगेटिव्ह एनर्जी दूर करतात आणि कोणतीही वाईट गोष्ट कोणतीही निगेटिव्ह गोष्ट आपल्या घरात प्रवेश करत नाही. तर तुम्ही दर बुधवारी गोमूत्र आणि हळद मिश्रित हा पट्टा नक्की तुमच्या उंबरठयावर ओढा.
पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही. काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो किंवा जर कमावलेला तुमच्याकडे पैसा टिकत नसेल.
तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळत नसेल, तसेच मनात सतत कोणती तरी चिंता असेल. याशिवाय सतत काहीतरी अडचण निर्माण होत असेल.आपल्या घरातील कटकटी असतील,
भांडण असेल वाद-विवाद असेल, एकमेकांचे पटत नसेल किंवा पती-पत्नीचे पटत नसेल तर तुम्ही सुद्धा मंगळवारी रोजी हा सगळ्यात मोठा उपाय नक्कीच केला पाहिजे.
तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढेल आणि तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी वाढेल, सुख-समाधान वाढेल तसेच आरोग्य सगळ्यांचे चांगले राहील. तुम्हाला माहीत असेल की,
आपल्या घरामध्ये जी काही प्रवेश करीत असते, मग ते काही वाईट, चांगले असू शकते किंवा अशुभ किंवा अशुभ असू शकते. ते सगळं काही आपल्या मुख्य द्वारातून आपल्या घरात प्रवेश करीत असते.
तर आपल्याला आपल्या मुख्य उंबरठ्यावर ही वस्तू जाळायची आहेत. आता ही वस्तू म्हणजे तुम्ही नवरात्रीचा कोणत्याही मंगळवारी संध्याकाळी त्या दिवशी संध्याकाळी देव पूजा करण्याच्या वेळेस तुम्हाला ही वस्तू तुमच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर जाळायची आहे.
या उपायासाठी तुम्हाला एक म्हणजे कापूर आणि दुसरं म्हणजे लवंग अश्या 2 वस्तू लागतील. तुम्ही एक वाटी घ्यायचे आहे ती वाटी तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर ठेवायचे आहे. जर उंबरठा लाकडाचा असेल तर तुम्ही एका वाटीमध्ये कापून ठेवून लवंग जाळू शकता.
आणि जर उंबरठा लोखंडाचा किंवा फरशी असेल तर तुम्ही फरशीवर फक्त कापूर ठेवायचा आणि लवंग जाळू शकता. कारण जर तुमचा उंबरठा लाकडाचा असल्यास तो या उपायाने पेट घेण्याची शक्यता आहे त्यामुळे जर उंबरठा लाकडचा असल्यास हा उपाय एका वाटीमध्ये करावा.
तसेच जर उंबरठा फरशी किंवा लोखंड काही असेल तर तुम्ही डायरेक्ट कापूर ठेवून त्याच्यावर लवंग ठेवली आणि ती जाळली तरी चालेल. तर समजा तुम्ही वाटीमध्ये कापूर ठेवला आणि त्याच्यावर कापूर लावून ठेवायचं आहे.
आणि ते जळत नाही तोपर्यंत तुम्ही तिथेच थांबायचं आहे आणि ते जळून झाल्यानंतर ते विजल्यानंतर त्यातलाच जळालेला कापूर किंवा लवंग तुम्ही टाकून द्यायचं आहे. तर अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे, तर नक्की कोणत्याही तुम्हीसुद्धा हा चमत्कारिक उपाय नक्कीच करा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments