सोमवार स्वामीनी उघडले धनाचे दार मिळेल चिक्कार पैसा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, ज्योतिष शास्त्रानुसार, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. मानवी जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. काळ कोणताही असो, अगर कोणतीही असो, परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून आल्या शिवाय राहत नाही.

ज्योतिषानुसार बदलत्या ग्रह-नक्षत्राची स्थिती मानवी जीवनात वेगवेगळा प्रभाव वेगवेगळा परिणाम करत असते. बदलीच्या ग्रह-नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येत असतात.

ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा नकारात्मक असते तेव्हा व्यक्तीला अनेक दुःख, यातना अपयशाने अपमान सहन करावे लागतात.

अनेक प्रकारे त्रास सहन करावा लागतो. पण हीच ग्रहदशा जेव्हा अनुकूल बनते, शुभ आणि सकारात्मक बनते, तेव्हा नकारात्मक तिथीचे रूपांतर सकारात्मक स्थितीमध्ये घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

आपल्या जीवनात कितीही वाईट परिस्थिती चालू असू द्या, नक्षत्राचे शुभ तिथी आपला भाग्योदय होण्यासाठी पुरेसे असते. आज रात्रीपासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

ज्योतिषानुसार क्षेत्रात होणारे बदल मानवी जीवनावर खूप मोठा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम करीत असतात.

शुभ संयोग आणि शुभ घटक जमुन आल्यास, मांगल्याची सुरूवात होण्यास वेळ लागणार नाही. आपल्या जुना काळ कितीही वाईट असल्यास, मात्र ज्या वेळी शुभ संयोग आणि शुभ घटिका जमुन येतात, तेव्हा दुःखाचे दिवस संपुन सुखाचे दिवस येण्याची वेळ लागणार नाही.

18 जुलैपासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे,आता आपला भाग्यदयोय घडून यायला वेळ लागणार नाही.

ग्रह नक्षत्र आणि काळ आपल्या राशीसाठी अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे मनावर असणारा मानसिक ताण-तणाव दूर होणार असून, मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असनाऱ्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या आत्ता दुर होणार आहेत.

आज मध्यरात्रीनंतर, भगवान शिव शंभू आणि माता पार्वती यांच्या कृपेने आपले भाग्य उदयास येणार आहे. हरितालिके पासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी विशेष शुभ आणि अनुकूल ठरणार आहे.

या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे आणि भगवान भोलेनाथ आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे आपल्या नशीबाला नवी कलाटणी मिळणार आहे.आपले नशीब प्रगतीपथावर जाईल.

आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आत्ता समाप्त होतील आणि आपल्या सुख-समृद्धी आणि सौभाग्य लागण्यास सुरुवात होईल.घरात पैसा खेळत राहील.माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या परिवारावर होईल.

त्यामुळे कौटुंबिक जीवनात आनंदाची दिवस येण्यास मदत होईल. आपल्या वैभवात वाढ होण्याचे संकेत आहे.जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून, घरात एखादी मंगल कार्य करून घेण्याची शक्यता आहे.

भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे, जिवनातील वाईट काळात आत्ता समाप्त होणार आहे.

ज्या भाग्यवान राशीविषयक आपण बोलत आहोत त्या मेष राशी, मिथुन राशी, सिंह राशी कन्या राशी, तुळ राशी, मीन राशी आहेत….

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!