कार्तिक पौर्णिमा पर्यंत रोज 11 वेळेस बोला हा मंत्र पैसा, सुख, आनंद, शांतता कसलीच कमी राहणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास किंवा समस्या असल्यास, हा जर एक उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि जितके उत्साहाने केल्यास, तेवढा फायदा तुम्हाला होणार आहे.

माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्या घरावर बरसेल आणि धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होते आणि त्याच बरोबर तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदेल.

हे उपाय तुम्ही आता लक्ष्मीचे जी प्रिय असतात किंवा तिथे असते त्यावेळी करू शकता. तेव्हा उपाय तुम्हाला करायचा आहे. कार्तिक पौर्णिमा तिथी किंवा शुक्रवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळी लक्ष्मी येण्याची वेळ असते,

त्यावेळी हा उपाय करायचा. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरामध्ये नेहमीप्रमाणे पूजा करायचे आहे.

देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. याशिवाय, आपल्या कार्तिक मास येईपर्यंत अजून एक उपाय करायचा आहे..

कार्तिक पौर्णिमापर्यंत रोज 11 वेळेस बोला हा मंत्र, पैसा-सुख, आनंद घरात कसलीच कमी राहणार नाही. मित्रांनो कार्तिकी पौर्णिमा दिवाळी झाल्यानंतर जो दिवस येतो तो म्हणजे कार्तिक पूर्णिमाचा होय.

ज्या दिवशी तुळशी विवाह होत असतो आणि हा दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा या वेळेस 8 नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी आहे आणि याच दिवशी चंद्र ग्रहण सुद्धा आहेत.

तर आपल्याला बघत असून दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेला जेवढे दिवस बाकी असतील तरी तुम्ही ही सेवा म्हणजेच हा मंत्र जप सुरू करू शकतात आणि शेवटचा दिवस असेल तो म्हणजे कार्तिक पौर्णिमेचा दिवस होय.

मित्रांनो कार्तिक पौर्णिमेचा दिवस आणि तुळशी विवाह हे श्री विष्णू देवाशी संबंधित आहे. लक्ष्मी मातेची संबंधित आहे तर आपल्याला विष्णू देवाला प्रसन्न करायचे आहे.

ज्या घरात विष्णूची सेवा कृष्णाची सेवा केली जाते आहे त्या घरांत माता लक्ष्मी प्रसन्न होतं की, आपल्याला विष्णू देवाचा एका मंत्राचा जप करायचा आहे.

हा मंत्र फक्त 11 वेळ सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजेच्या वेळी किंवा दोन्ही वेळेस तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. घरातील महिला किंवा पुरुष कोणी या मंत्राचा जप केला तरी चालेल.

हा मंत्र काही असा आहे “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः”,”ओम नमो भगवते वासुदेवाय नमः”, मंत्र वेळेस हात जोडून देवाला लक्ष्मी मातेला प्रार्थना करून या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात.

श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने मंत्रजप पोर्णिमेपर्यंत केला. तर नक्कीच गरज नाही समृद्धी नांदेल पैसा येईल आनंद राहिले शांतता नांदेल नक्की या मंत्राचा जप करायला विसरू नका..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!