मनातले दुःख, निराशा आलेले आर्थिक सकंट यावर स्वामींनी सांगितलेला एकच उपाय..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांची महिमा अपार आहे. याचबरोबर, स्वामींनी तसेच हिंदू धर्मातील अनेक धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये आजच्या जीवनाचे सार दडलेले आहे असं सांगितलं आहे.

पण जर एखाद्या व्यक्तीने आजच्या जीवनामध्ये या ग्रंथांमध्ये लिहिलेल्या गोष्टींचा अवलंब केला तर तो कधीही निराश होणार नाही असं म्हटलं जातं. तसं तर गरुड पुराणात व्यक्तींच्या जीवनाशी निगडित बरीच माहिती पाहायला मिळते.

ज्यामध्ये पाप,पुण्य, कर्म, ज्ञान, विज्ञान नीतिनियम, धर्म या गोष्टी सांगितल्या आहेत.

तसेच हिदू धर्मातील महान ग्रंथ गरूड पुराणातून मृत्यूनंतर जीवनही सांगितलेला आहे. याशिवाय, ज्यामध्ये मनुष्य पृथ्वीवर जी काही कर्म त्याचे फळ परलोकात मिळत असतं असं सांगितलं आहे.

गरूड पुराणाचे पठण वेध पाती ब्राह्मणाच्या घरी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केले जाते. तिथे आम्ही गरुड पुराणातील अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत आणि आपण ते करू नये, कारण यामुळे आपला आयुष्य कमी होवू शकत.

त्यामुळे गरुड पुराणानुसार, जो व्यक्ती उशिरा उठतो, त्या व्यक्तीची ही सवय त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. आजच्या काळात माणसाची दिनचर्या खूप बदलत चालली आहे,

आणि ती खूप अस्ताव्यस्त झालेले आहे आणि त्यामुळे तो रात्री उशिरा झोपतो आणि त्यामुळे उशिरा उठतो. खरंतर यामुळे उशिरा उठल्यामुळे सकाळी ताजी हवा मिळत नाही, आणि त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते आणि या आजारात आपल्याला घेरतात.

पुढची गोष्ट म्हणजे, रात्री दह्याचे सेवन करू नये. रात्री दही खाणे हानिकारक ठरू शकतं, याचा उल्लेख याचा उल्लेख गरुड पुराणांत केलेला आहे. जे लोक रात्री दह्याचे सेवन करतात त्यांना थंड प्रकृतीचे आजार होण्याची शक्यता वाटते,

यासोबतच काही लोक रात्री नियमितपणे दूध सेवन करतात आणि दही खाल्लनंतर दूध पिणे आयुर्वेदानुसार योग्य मानले जात नाही त्यामुळे रात्री दही खाऊ नका.

यासह सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गरुड पुराणात स्मशानभूमीच्या दुरापासून दूर राहावे. मृत्यूनंतर मानवी शरीर जळाली जाते त्यानंतर त्यातील अनेक प्रकारचे विषारी घटक दुरात मिसळून वातावरणात विरघळतात.

हे विषारी घटकांमुळे अनेक प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरिया असतात ते जवळ असलेल्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासावर शरीरावर पोहचतात आणि अनेक आजारांना जन्म देऊ शकतात.

त्यामुळे व्यक्तीचे वय कमी होऊ शकते. तसेच पुढील गोष्ट म्हणजे, सकाळी प्रणयपासून दूर राहावे. यांचा उल्लेख गरुड पुराणात केलेला आहे. पती-पत्नीमध्ये सकाळी प्रणय करणं टाळावं.

खरेतर ब्रह्म मुहूर्त हा देवाच्या उपासनेसाठी समर्पित असतो आणि या वेळी मनातील लैंगिक इच्छेमुळे व्यक्ती आजारी पडू शकतात, त्यामुळे त्याचे वय कमी होऊ शकत.

याशिवाय, शिळे मांस खाणे हानिकारक आहे. तंत्रशास्त्रात मांस खाणे हे निषिद्ध मानलं जातं. पण काही आहारात मांस खाल्याने त्यामुळे माणसाला लवकर राग येतो आणि तू दयाळू स्वभावाचा नसतो.

त्यामुळे गरुड पुराणात सांगितले आहे की, कोरडे आणि शेळी मांस खाल्ल्याने कर्करोग होऊ शकतो. कारण शिळ्या मांसावर अनेक प्रकारची बुरशी व जिवाणू जन्म घेतात

ज्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे रोग होतात या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुमचा आयुष्य कमी होणार म्हणजे होणार…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!