तुम्हाला त्रास देणारे आता आयुष्यभर रडतील.. ऐका स्वामीचा चित्तथरारक अनुभव..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली.

अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत.

या भगवान श्री दत्तयांचे अवतार श्री स्वामी समर्थ याच्या भक्ताची एक अविस्मरणीय अनुभव आहे.

स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांना सदैव मदतीसाठी सदैव तत्पर असतात याचा एक अनुभव आहे . हा अनुभव मिरज येथे स्वामीभक्त अनुप कुलकर्णी या दादांचा आहे ते बोलतात की 2014 साल,

मी जस्ट बीकॉम मध्ये प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी माझ्या बाबांना कॅन्सर झाला पण स्वामींच्या आशीर्वाद म्हणून ते त्यातून बाहेर पडले आणि तसेच लगेच 1 वर्ष होत नाही तोपर्यंत माझा बाबांना हृदविकाराचा झटका बसला होत, त्यांना ताबडतोब 42 हजार रुपयेचे इंजेक्शन देल गेले.

यातुम ते बरे झाले पण त्यांना दहा पावलं पण नीट चालता येत नव्हतं त्यामुळे मग डॉक्टरांनी बाबांची ऍन्जिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. ऍन्जिओग्राफीत समजले की 100% ब्लॉकेजेसचा समस्या असल्याने,

लगेच आम्ही केएलई बेळगाव येथे उपचारासाठी घेऊन जायचे ठरले.तेव्हा मी खूप लहान व दोन बहिणी होतो. त्यात लोकांनी हॉस्पिटलचा खर्च खुप आहे असं भीती घेतली होती.

मी वीस हजार रुपये घेऊन बेळगावला रेल्वेने निघालो आणि स्वामी तुम्ही पाठीशी असेल तर ऑपरेशन होऊन देऊ नका असे स्वामींना बोललो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर माधव दीक्षित म्हणून डॉक्टर होते त्याची भेट झाली.

आणि ऑपरेशन करायचं ठरलं.त्यांनीही खर्च सांगितला आणि मी पैसे भरले आणि मला खूप भीती वाटत होती म्हणून तिथे भाऊजींना थांबून मिरजला आलो.

दुसऱ्या दिवशी बाबाच्या सर्जरीची सर्व तयारी झाली आणि बाबांना आज ऑपरेशनला घेतलं. सर्व मशीन लावले आणि डॉक्टर इंजॉग्रफी केलेली सीडी पाहुन ऑपरेशन करणार नाही असा निर्णय घेतला.

तेव्हा ” डॉक्टर म्हणाले माझ्या चाळीस वर्ष अनुभव सांगतोय या माणसाला फाटलं, तर माणूस जागेवर मरणार आहेत”असे सांगून डॉक्टरांनी नकार दिला.
नंतर भाऊजींचा फोन झालेला सर्व प्रकार मला सांगितला.

त्यावर मी खुप दुःखी होऊन रडायला लागलो, स्वामींसमोर रडू लागलो. तुम्हीच केलाय का असे बोललो तेव्हाच स्वामी फोटोवरून फुल पडलं. तेव्हापासून एक 6 महिने औषध घेतलं.

त्यावर बाबांनी एकही कशी गोळी घेतली नाही व दोन किलोमीटर रोज चालतात आणि त्याना कसलाही थकवा जाणवत नाही.

तसेच रोज न चुकता स्वामी समर्थची पूजा आणि जप करतात.आता त्याचे आरोग्य चांगले आणि निरोगी आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!