ल*गवी करताना बोला हे शब्द, शत्रू बरबाद होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,आपल्याला अगदी रोजच बऱ्याच त्रासदायक लोकांना सामोरे जावे लागते. तसेच आपल्या जीवनात कोणत्यातरी कारणाने, कोणत्यातरी कामासाठी आपला त्रासदायक लोकांशी संपर्क होतोच.

याशिवाय ऑफिसचीच समस्या , कधी आपल्याच डिपार्टमेंटमेंटचा एखादा सहकारी आपल्यासाठी त्रासदायक ठरतं असतो.असा प्रकारे समोरच्या व्यक्तीने खुप त्रास देत असेल तर हा गुणकारी उपाय करा.

पण फक्त त्याच व्यक्ती बरोबर करा की ज्या व्यक्तीमुळे तुम्हला खरोखरच त्रास होत आहे. कारण हा उपाय समोरच्या व्यक्तीचे जीवन संपूर्ण संपवत असतो तसेच त्याचे आयुष्यअक्षरशहा बरबाद करतो.तितका हा उपाय कार्यकारी मानला जातो.

हा उपाय तुमच्या शत्रूला एखाद्या प्रचंड मोठ्या आजाराने तो ग्रस्त होईल तसेच त्याच्या कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये अनेक वाईट प्रकारची संकटे आणि समस्या येत राहतील त्यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरण होऊन तो पूर्ण वेळ तणावात राहील.

आपल्या समाजात खूप लोक असे असतात की त्याच्या मागील समस्या कधीच संपत नाही तसेच त्याचा वरील संकटाचा कधीच आंत होत नाही तर अश्या या लोकवर हा उपाय केला गेलेला असतो.अशा लोकांवर अशाच स्वरूपाचे टोटके केलेली असतात.

तसेच काही लोक असे असतात की ज्या मुळे आपल्याला खुप त्रास सहन करावा लागतो आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.असा लोकवर हा उपाय केला पाहिजे.

अशी टोकाची परिस्थिती निर्माण झालेली असेल तरच हा उपाय करा. हा उपा केल्याने तुमच्या जीवनात तुम्हाला ज्या हाल अपेष्टा सहन करावे लागत आहेत त्या दूर करण्यासाठी मदत होईल.

तसेच हा उपाय केल्यानंतर सुरुवातीस आपल्याला परिमाण दिसुन येत नाही पण कालांतराने त्या तुमच्या शत्रूवर याचा परिणाम होत असतो.

त्यामुळे हा उपाय जर तुम्ही सातत्याने केला तर तितक्या लवकर तुमचा विरोधी लोकं कमजोर होण्यास मदत होईल. तसेच हा उपाय केल्यावर या विशेष शत्रूनाशक मंत्रचा वापर तुम्हाला करायचे आहे.

तर हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आपल्याला घरातील टॉयलेटमध्ये एका विशिष्ट पद्धतीने करायचा आहे. टॉयलेटमध्ये कोणत्याही वस्तूने किंवा पदार्थाने त्या आपल्या शत्रूचे नाव लिहुन त्यावर लघवी करायची आहे.

तसेच याबरोबरच हा उपाय करताना एका मंत्राचा उच्चार करायचा आहे.

कारण या शत्रू विनाशक मंत्राचे उच्चारण केल्यास आपल्या शत्रूचा जीवन पूर्णपणे बरबाद होते.तर आपण “ॐ नमो अमुकस्य ,हन हन स्वाहा। या मंत्राचा वारंवार उच्चार करायचा आहे.पण हा मंत्र म्हणताना या मंत्रातील अमुकस्य या ऐवजी आपण आपल्या शत्रूचं नाव घायचे आहे.

तसेच अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करत असताना याबद्दल माहिती कोणत्याही परिस्थितीत कोणालाही सांगायची नाही. जर तुम्ही याची माहिती सांगितल्यास या उपायचा प्रभाव तात्काळ नष्ट होतो.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!