डाव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटावर हिरव्या रंगाच्या शाईने हे एक सांकेतिक अक्षर लिहा, होईल धनलाभ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,हा उपाय दररोज नित्य नियमाने केल्यास सर्व प्रकारच्या अर्थिक समस्या दूर होण्यास सुरुवात होईल.

कारण हे सांकेतिक चिन्ह पंचपक्वान्न प्रदर्शित करत. जल, अग्नी, वायू पृथ्वी आणि आकाश या तत्त्वांचा समावेश यामध्ये आहे.

सोबतच देवलोक, पितृलोक पृथ्वीलोक आणि पाताळलोक हे चारही लोक या चिन्हामध्ये समाविष्ट आहेत.

आपण जे काही पुण्यकर्म करतो, हे पुण्यकर्म आपल्या पूर्वजांनी केलेला पुण्यकर्म, आपण तो देव धर्म करतो, देवपूजा करतो ज्या मंत्रांची उपासना करतो हे सर्व धर्माशी संबंधित संचित पुण्य या सर्वांची एकत्रित शक्ती या सांकेतिक अक्षरांमध्ये  आहे.

हे अक्षर या सर्व शक्तींना आपल्याकडे आकर्षित करतात आणि मग तुमची जी काही  संसारिक जीवनामध्ये तुम्हाला ज्या काही समस्यांचा सामना करावा लागतो त्या सर्व समस्या याने मुळापासून दूर होतात.

आपण आपल्या डाव्या हाताच्या करंगळीजवळच्या ज्याला अनामिका असं म्हणतात त्या अनामिका बोटावर लिहिल्यानंतर याकडे वारंवार पाहायचा आहे आणि दिवसातून जास्तीत जास्त वेळ दिवस व रात्र असून जास्तीत जास्त पहायचे आहे.

पंचतत्व सर्व लोक आपण केलेलं पुण्यकर्म आपल्या पूर्वजांचा पुण्यकर्म, या सर्वांचा सह्योग्नगर करायचा असेल तर हिरव्या रंगाच्या सहाय्याने आपण आपल्या डाव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने बोटावर आपल्या बाजूने लिहायचा आहे.

हे लिहित असताना अर्थातच काही नियमांचं करणे फार आवश्यक आहे की आपल्या मनामध्ये हे चिन्ह हे अक्षर लिहिताना शुभ मंगल विचार असायला हवेत.

आपण सर्वांच्या भल्याचाच विचार करा, कोणाबद्दलही द्वेष किंवा कुणाबद्दलही वाईट बोलणं या गोष्टी कृपया करू नका अन्यथा हा उपाय काम करत नाही.

सर्वांचं भलं व्हावं आणि आपलंही मला व्हावा असा विचार आपण करावा.

स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगा, जो आपण उपाय करत आहात त्याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका असता कामा नये, परमात्मा जो परमेश्वर आहे त्या देवा वरती आपण श्रद्धाभाव ठेवा.

जर अशा प्रकारे सकारात्मक विचार करत असाल तरच या उपायाचा तात्काळ लाभ आपणास दिसून येईल.

अगदी पहिल्या 3 दिवसांत तुम्ही पाहू शकाल की या उपायाने तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे.

आपल्याला हे पंचत्वाचे चिन्हकाढायचे आहे. हे चिन्ह आपल्या करंगळीजवळच्या बोटावर आपण आपल्या बाजूने काढायचा आहे.

तसेच हा उपाय करताना करताना त्यांची इच्छा नसते तर अनिच्छेने बळजबरीने इच्छा नसताना जर हा उपाय करत असाल तर त्याचा रिझल्ट अर्थातच मिळणार नाही..

त्यामुळे हा उपाय दररोज नित्य नियमाने करायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत करायचं आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!