आजपासून दत्त जयंती पर्यंत रोज घरात 21 वेळेस बोला हा स्वामी मंत्र सगळे काही मिळेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, ब्रह्मांडनायक श्री स्वामीच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या असतात हे सर्वांना माहीत आहे. तसा स्वामींचा भक्त परिवार सुद्धा खुप भव्य आणि मोठा आहे.

केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. त्यामुळे जर तुमच्या जीवनात असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असल्यास,तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक विशेष सेवा नक्की केली पाहिजे.

तुमची जर स्वामी समर्थांवर श्रद्धा आणि विश्वास असल्यास, तसेच तुम्ही जर श्री स्वामींचे भक्त, स्वामींचे सेवेकरी असल्यास, तर तुम्ही स्वामींची सेवा केल्यास, तर तुमच्या प्रत्येक समस्या आणि सर्व अडचणी निश्चित दूर होण्यास सुरुवात होईल.

तसेच अनेक प्रकारच्या संकट, दुःख दूर होतील.मात्र त्यासाठी तुम्हाला फक्त ही एक काम करणे आवश्यक आहे. जर तुम्ही श्री स्वामीं महाराजांचे सेवेकरी असल्यास,तुम्हाला श्री स्वामीच्या सेवेचा अनुभव सुद्धा माहित असतं.

कोणतीही सेवा किंवा दिवसातून चार वेळेस सेवा करा किंवा कितीही सेवा केल्यास,परंतु एक काम करणे आवश्यक असते, ते म्हणजे कोणतीही सेवा लोभ नसलेली किंवा त्यामध्ये तुमची कोणतीही इच्छा नसावी.

त्यामध्ये काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी हवा आहे ,म्हणून तुम्ही ती गोष्ट करत आहात, तर त्या गोष्टीचे फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवून,सेवा केली पाहिजे.

जर तुम्ही काहीतरी मिळविण्याचे उद्दिष्ट आणि ती सेवा करत असेल,तर मग स्वामी पण तुमची परीक्षा बघतील. त्यामुळे श्री स्वामी विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा केली पाहिजे,

आपण श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करतो, त्यानुसार आज सुद्धा आपल्याला स्वामी महाराज विशेष सेवा करायची आहे आणि या सेवेमध्ये आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे.

याचबरोबर सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि आपल्याला ही विशेष सेवा दत्त जयंती पर्यंत करायची आहे. यामध्ये या विशेष मंत्राचा जप फक्त 21 वेळेस आपल्या करायचा आहे आणि हा चमत्कारिक मंत्राचा जप करताना,

तो जप अत्यंत विश्वासाने आणि मनोभावाने तसेच पूर्ण श्रद्धेने झाला पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायचे आहे.

तसेच या सेवेमध्ये तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी, लहान मुलं असं कोणीही सहभागी होऊ शकतात आणि मंत्र जप करू शकतात.तुम्हाला

आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देवघरा समोर बसायचं आहे, म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थसमोर बघायचा आहे.

मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे आणि सर्वात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की, आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि.

बरकतीसाठी तसेच शांततेसाठी व आरोग्यासाठी, मग त्यानंतर दुःख, दरिद्री आणि गरीबी, संकट, समस्या दूर करण्यासाठी करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र काही असा आहे की, ” ओम परब्रम्हाय नमः” ” ओम परब्रम्हाय नमः”

हा अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी मंत्र हा श्री स्वामी समर्थ मंत्र जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. 21 पेक्षा जास्त नाही किंवा 21 पेक्षा कमी नाही, हा मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला करायचा आहे.

मंत्रजप करता कोणतीही घाई करू नका आणि मंत्र जप हा विश्वासाने आणि श्रद्धेने करायचा आहे, तर तुम्हीही या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करा…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!